शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

राष्ट्रीय महामार्गावर कारने घेतला पेट; १५ महिला मजूर वाचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 22:01 IST

नांदगाव पेठ येथे सोफिया कंपनीत तिवसा येथील महिला दररोज कामाला जातात.

तिवसा : अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शेंदोळा खुर्दनजीक चारचाकी वाहनाने रात्री ८ वाजता पेट घेतला. चालकाच्या लक्षात येताच वाहनातून उतरविल्याने १४ महिला मजूर वाचल्या. वाहन जळून खाक झाले.

नांदगाव पेठ येथे सोफिया कंपनीत तिवसा येथील महिला दररोज कामाला जातात. त्यापैकी १४ जणी चारचाकीने घरी परत येत असताना वाहनाने पेट घेतला, धूर दिसताच चालकाने तात्काळ सर्व महिलांना उतरवले. त्यामुळे या घटनेत कोणालाही इजा पोहोचली नाही, तिवसा येथील अग्निशमन दलाचे वाहन तात्काळ घटनास्थळी पोहोचले. काही वेळातच पाण्याचा मारा करून आग विझविली. मात्र, तोपर्यंत वाहन मोठ्या प्रमाणावर जळाले. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली, तिवसा पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी घटनास्थळी दाखल होऊन यावर नियंत्रण मिळविले

टॅग्स :fireआगAmravatiअमरावती