शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

राज्यातील जलसाठ्यांची स्थिती चिंताजनक

By admin | Updated: July 5, 2017 15:48 IST

मान्सूनच्या प्रतीक्षेत महिना उलटत असताना धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस न पडल्याने प्रकल्पातील जलाशयांची स्थिती चिंताजनक झाली आहे.

आॅनलाईन लोकमतअमरावती : मान्सूनच्या प्रतीक्षेत महिना उलटत असताना धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस न पडल्याने प्रकल्पातील जलाशयांची स्थिती चिंताजनक झाली आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाने मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील उपयुक्त साठ्याची तुलनात्मक स्थिती पाहता नागपूर प्रदेशातील ३८४ प्रकल्पांमध्ये ४ जुलैअखेर केवळ १०.१० टक्के उपयुक्त जलसाठा असल्याने या विभागावर अद्यापही पाणीटंचाईची टांगती तलवार आहे. जलसंपदा विभागानुसार राज्यातील एकूण ३२४९ पाटबंधारे प्रकल्पात ४ जुलैअखेर केवळ २२.६२ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. ४ जुलै २०१६ रोजी केवळ १०.९६ टक्के जलसाठा शिल्लक होता. गतवर्षीच्या तुलनेत जलसाठ्यात ११ टक्क्यांची वाढ झाली असली तरी ती शेती आणि सिंचनासाठी पुरेशी नाही. राज्यातील एकूण १३८ मोठ्या प्रकल्पांमध्ये २२.४१ टक्के साठा आहे. गतवर्षी तो १०.२३ टक्के असा होता. २५६ मध्यम प्रकल्पांमध्ये गतवर्षी १८.७० टक्के जलसाठ्याची नोंद होती. यंदा त्यात ८ टक्क्यांनी वाढ झाली असून हा जलसाठा २६.५४ टक्क्यांवर स्थिरावला आहे. राज्यात एकूण २८५५ लघुप्रकल्प असून त्याची प्रकल्पीय जलक्षमता ६८८७ दलघमी आहे. ४ जुलैअखेर याप्रकल्पांमध्ये २०.२३ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी ४ जुलैला याप्रकल्पात केवळ ७.७१ टक्के जलसाठा होता.