शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
3
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली, याच उद्धव ठाकरेंनी...; राज ठाकरेंचा मोठा हल्ला
4
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
5
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
6
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
7
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
8
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
9
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
10
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
11
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
12
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
13
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
14
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
15
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
16
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
17
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
18
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
19
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
20
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू

‘पुंगी बजाव’ आंदोलनाला राज्यमंत्री अब्दुल सत्तारांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 8:55 PM

एनआरसीला विरोध : अमरावतीत आंदोलन कायम 

अमरावती : केंद्र सरकार आणू पाहणाऱ्या एनआरसी, सीएए, सीएबी कायद्याच्या विरोधात अमरावती येथे शनिवारी ‘पुंगी बजाव’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनकर्त्यांना महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट दिली. अमरावती येथे इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यानजीक १३ जानेवारीपासून भारतीय संविधान सुरक्षा संघर्ष समितीच्यावतीने एनआरसीच्या विरोधात सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे. 

यामध्ये आंदोलनाच्या दररोज वेगवेगळ्या संकल्पना राबविल्या जात आहेत. शनिवारी एनआरसी मागे घेण्याचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी ‘पुंगी बजाव’ आंदोलन करण्यात आले. एनआरसीला राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेने विरोध केला आहे. त्यामुळे अमरावतीच्या दौºयावर आलेले ना.अब्दुल सत्तार यांनी इर्विन चौकातील आंदोलनस्थळाला भेट दिली. यावेळी त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. १९४७ मध्ये जे अल्पसंख्याक होते, ते निघून गेले. एखाद्या समाजाला दुखावण्यासाठी करण्यात आलेल्या कायद्याचा केंद्राकडून फेरविचार व्हावा. आम्ही या देशाचे नागरिक आहोत. शिवसेना पक्षप्रमुख या कायद्यात संशोधन झाल्याशिवाय स्वीकारणार नाहीत, अशी खात्री असल्याचे ना. अब्दुल सत्तार म्हणाले. 

दरम्यान, एकट्या आसाममध्ये केंद्र शासनाने एनआरसी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तीन वर्षांत १६०० कोटी रुपये खर्च केले. नागरिकांना शिक्षण, आरोग्य, रोजगार उपलब्ध व्हायला हवा. मात्र, त्याबाबत योजनाच नसल्याने देशवासीयांचे लक्ष दुसरीकडे खेचण्यासाठी केंद्र शासनाने सीएए, एनआरसी व एनपीआर आदी कायदे आणले जात आहेत, असा सत्याग्रह आंदोलनात सहभागी दी ग्रेट टिपू सुलतान ब्रिगेडने नोंदविला.

टॅग्स :AmravatiअमरावतीShiv Senaशिवसेनाministerमंत्री