शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2024 13:47 IST

शासकीय खरेदी मध्ये सोयाबीनला 4 हजार 600 रुपये  प्रतिक्विंटल भाव मिळत होता.

अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिना सुरू होताच, सोयाबीनच्या दारात प्रचंड घट झाली. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येक क्विंटल 5 हजार रुपये दर अपेक्षित असताना सोयाबीनचे दर 4 हजार 300 रुपये प्रती क्विंटल वर येऊन पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे साधारणपणे चार ते पाच लाख क्विंटल सोयाबीन विक्रीविनाच पडून असल्याने शासनाच्या हमी भावाप्रमाणे सोयाबीनची शासकीय खरेदी जिल्ह्यात सुरू झाली.

शासकीय खरेदी मध्ये सोयाबीनला 4 हजार 600 रुपये  प्रतिक्विंटल भाव मिळत होता. मात्र, केवळ चार ते पाच दिवसांनी ही शासकीय खरेदी बंद पडली. या चार दिवसांत शासकीय खरेदी केंद्रावर 3 हजार 349 क्विंटल तर तिवसा शासकीय खरेदी केंद्रावर 1207 क्विंटल एवढ्या मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करण्यात आली. त्यामुळे आता हे शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाल्याने याचा आर्थिक फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे शासनाने 10 ते 15 दिवस तरी शासकीय खरेदी केंद्र सुरू असायला पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरी