शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

एसटीचे ब्रेक फेल, ३० प्रवासी बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 23:17 IST

चिखलदरा येथून ३० प्रवासी परतवाड्याला घेऊन येणाºया परिवहन मंडळाच्या एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाच्या प्रसंगावधानाने रविवारी सकाळी मोठा अपघात टळला.

ठळक मुद्देअनर्थ टळला : भंगार बसगाड्या धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : चिखलदरा येथून ३० प्रवासी परतवाड्याला घेऊन येणाºया परिवहन मंडळाच्या एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाच्या प्रसंगावधानाने रविवारी सकाळी मोठा अपघात टळला. शिवमंदिर घाटवळणावर सदर घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भंगार गाड्यांबद्दल प्रचंड रोष निर्माण झाला आहे.परतवाडा आगाराची बस क्रमांक एमएच ४०-८८४६ क्रमांकाची बस धामणगाव गढी मार्गे चिखलदरा येथून परत येत असताना सदर अपघात घडला. यात कुणीच प्रवासी जखमी झाले नसल्याचे परिवहन विभागातर्फे सांगण्यात आले. चालक अतुल निराळे, तर वाहक मो. परवेज परतवाडा येथून रविवारी सकाळी ८.३० वाजता चिखलदरासाठी बसफेरी नेली होती.शिवमंदिरनजीकच्या घाटवळणावर बसचे ब्रेक न लागल्याने चालकाने प्रवाशांनी भरलेली बसगाडी पहाडाला लावली. त्यामुळे बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर प्रवासी सुखरूप बचावले. चालकाच्या समयसुचकतेने उजव्या बाजूने असलेल्या दरीत बस कोसळण्यापासून बचावली, हे विशेष.परतवाडा भंगार गाड्यांचे आगारजिल्ह्यात अमरावतीनंतर ग्रामीण भागात सर्वात मोठे परतवाडा आगार असून सत्तर पेक्षा अधिक बसगाड्या असून तिनशेच्या जवळपास विविध ठिकाणी फेºया करतात. परतवाडा-चिखलदरा व मेळघाटात नेहमी नादुरूस्त आणि भंगार गाड्या पाठविल्या जात असल्याने परिवहन मंडळाने प्रवाशांच्या जिवाशी खेळ चालविला आहे.

बसला धामणगाव गढी शिव मंदिरानजीक अपघात झाला. बस नादुरूस्त आहे किंवा कशामुळे यांत्रिक बिघाड झाला याची तपासणी करण्यात येईल.- नीलेश मोकळकर,सहायक वाहतूक नियंत्रक, परतवाडा आगार