शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

परतीच्या पावसाने सोयाबीन गारद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 05:00 IST

मान्सून संपुष्टात आल्यानंतर लगेच कोसळलेल्या परतीच्या पावसाने पुन्हा बळीराजावर संकट कोसळले. तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामातील सोयाबीन, धान व मका या पिकांची कापणीसाठी तयारी करीत असतानाच अवकाळी पाऊस कोसळल्याने खरीप पीक हातचे गेले आहे. सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना चिंता : सूर्यदर्शन नसल्याने पीक ओलेच

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : तालुक्यात यंदा अतिपावसाने कहर केला. मात्र, पावसाळा संपल्यानंतरही अवकाळी बरसरत असल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.मान्सून संपुष्टात आल्यानंतर लगेच कोसळलेल्या परतीच्या पावसाने पुन्हा बळीराजावर संकट कोसळले. तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामातील सोयाबीन, धान व मका या पिकांची कापणीसाठी तयारी करीत असतानाच अवकाळी पाऊस कोसळल्याने खरीप पीक हातचे गेले आहे. सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे.परतीच्या पावसाने शनिवारपासून जोरदार हजेरी लावली असून, सोमवारी ढगाळ वातावरण कायम होते. सोमवारी सकाळीही तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाचा शिरवा आला. आता पुढील दोन-तीन दिवस पाऊस उघडण्याची शक्यता नसल्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. अनेकांच्या शेतातील धान व सोयाबीन कापण्यात आले असून, ते उचलण्यापूर्वीच पावसाने झोडपल्याने पीक हातून जाण्याची भीती शेतकºयांनी व्यक्त केली आहे . 

टॅग्स :Rainपाऊस