शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

परतीच्या पावसाने सोयाबीन गारद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 05:00 IST

मान्सून संपुष्टात आल्यानंतर लगेच कोसळलेल्या परतीच्या पावसाने पुन्हा बळीराजावर संकट कोसळले. तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामातील सोयाबीन, धान व मका या पिकांची कापणीसाठी तयारी करीत असतानाच अवकाळी पाऊस कोसळल्याने खरीप पीक हातचे गेले आहे. सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना चिंता : सूर्यदर्शन नसल्याने पीक ओलेच

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : तालुक्यात यंदा अतिपावसाने कहर केला. मात्र, पावसाळा संपल्यानंतरही अवकाळी बरसरत असल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.मान्सून संपुष्टात आल्यानंतर लगेच कोसळलेल्या परतीच्या पावसाने पुन्हा बळीराजावर संकट कोसळले. तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामातील सोयाबीन, धान व मका या पिकांची कापणीसाठी तयारी करीत असतानाच अवकाळी पाऊस कोसळल्याने खरीप पीक हातचे गेले आहे. सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे.परतीच्या पावसाने शनिवारपासून जोरदार हजेरी लावली असून, सोमवारी ढगाळ वातावरण कायम होते. सोमवारी सकाळीही तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाचा शिरवा आला. आता पुढील दोन-तीन दिवस पाऊस उघडण्याची शक्यता नसल्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. अनेकांच्या शेतातील धान व सोयाबीन कापण्यात आले असून, ते उचलण्यापूर्वीच पावसाने झोडपल्याने पीक हातून जाण्याची भीती शेतकºयांनी व्यक्त केली आहे . 

टॅग्स :Rainपाऊस