शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

अमरावतीत ‘सोन्या’चा कचरा, पर्यावरणाचा ऱ्हास

By admin | Updated: October 5, 2014 22:54 IST

दसरा नुकताच आटोेपला आहे. विजयादशमीच्या या सणानिमित्त आपट्याची पाने एकमेकांना देऊन शुभेच्छा देण्याची पूर्वापार परंपरा आहे. त्यासाठी दसऱ्याच्या दोन दिवस आधीच शहरात ग्रामीण भागातून आपट्याची

वैभव बाबरेकर -अमरावतीदसरा नुकताच आटोेपला आहे. विजयादशमीच्या या सणानिमित्त आपट्याची पाने एकमेकांना देऊन शुभेच्छा देण्याची पूर्वापार परंपरा आहे. त्यासाठी दसऱ्याच्या दोन दिवस आधीच शहरात ग्रामीण भागातून आपट्याची पाने विक्रीसाठी येतात. ‘सोने’म्हणून दिले जाणारे आपट्याचे पानं दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शहरातील रस्त्यांवर अस्तव्यस्त पडलेले होते. त्यामुळे ‘शहरात सोन्याचा कचरा’ झालाय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एकीकडे शासन पर्यावरण रक्षणासाठी अनेक योजना राबविते. परंतु परंपरेच्या नावाखाली होणारी आपट्याच्या वृक्षांची कत्तल रोखण्यासाठी मात्र कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाहीत. रावणाचा वध करून श्रीराम अयोध्येत परतले. तो विजयाचा दिवस म्हणून ‘विजयादशमी’ साजरी केली जाते. त्या दिवशी दसरा साजरा केला जातो.