शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ‘उपाय छोटे, फायदे मोठे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:49 IST

बोंडअळीपासून १०० टक्के बचाव शक्य आहे. यासाठी उपाय छोटे परंतु, फायदे मोठे आहेत.

ठळक मुद्देसी.डी. मायी : कृषी महाविद्यालयात बोंडअळी नियंत्रणावर कार्यशाळा

आॅनलाईन लोकमतअमरावती : बोंडअळीपासून १०० टक्के बचाव शक्य आहे. यासाठी उपाय छोटे परंतु, फायदे मोठे आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत शेतशिवार कपाशीमुक्त करा, याशिवाय सुचविलेल्या दशसूत्रीचा वापर करा, असे आवाहन नवी दिल्लीच्या ‘एएसआरबी’चे माजी अध्यक्ष व बोंडअळी नियंत्रण अभियानाचे अध्यक्ष डॉ. सी.डी मायी यांनी केले.येतील श्री शिवाजी कृषी महाविद्यालय व डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संयुक्त विद्यमाने बुधवारी आयोजित बोंडअळी नियंत्रण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्र्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, प्राचार्य नंदकिशोर तिखिले, पीकेव्हीच्या निम्न कृषी शिक्षणाचे विभागाचे अधिष्ठाता डी.बी. उंदीरवाडे, विस्तार व शिक्षण विभागाचे संचालक डी.एम. मानकर, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व प्राध्यापक उपस्थित होते.इंडियन सोसायटी फॉर कॉटन इंम्प्रुव्हमेंट, साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर व अ‍ॅग्रोव्हिजन फाऊंडेशनद्वारा गुलाबी बोंडअळी नियंत्रण अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी भितीपत्रकाच्या सहाय्याने जनजागृती व्हावी, हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगीतले. बोंडअळी नियंत्रनासाठी बाजार समित्या, कॉटन मिलमध्ये कामगंध व प्रकाश सापळे लावा, जमिनीची खोल नांगरणी करून जमीन तापू द्या, मान्सून पावसावर नवीन लागवड करा, पूर्वहंगामी कपाशी लावू नका आदी उपाययोजना सुचवित बोंडअळीवर नियंत्रण सहज शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन समीर लांडे आभार प्रमोद देशमुख यांनी मानले.बोंडअळी नियंत्रणासाठी हे महत्त्वाचेबोंडअळीचे नियंत्रण सहज शक्य आहे, यासाठी १४० ते १६० दिवसांत येणारे वाण निवडा व बीटी कपाशीसोबत रेफ्युजी पिकांचा पेरा करा, कपाशीभोवती सापळा पीक म्हणून एखादी ओळ भेंडीची लावा, आॅगस्टपासून पिकात कामगंध सापळे लावा, गरजेनुसार फवारणी करा, कीटकनाशके, संजिवकांचे मिश्रण करून फवारणी टाळावी उपाययोजना गावपातळीवर एकाचवेळी योजल्यास बोंडअळीचे नियंत्रण सहज शक्य असल्याचे मायी यांनी सांगितले.