शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

‘गुगल मॅप’ने दिला प्रारूप रचनेला आकार

By admin | Updated: September 11, 2016 00:15 IST

चार सदस्यीय पद्धतीने होणाऱ्या निवडणुकांसाठी २२ प्रभागांचा प्रारुप आराखडा महापालिका प्रशासनाने तयार केला आहे.

राजकारण्यांमध्ये उत्सुकता : १२ ला राज्य निवडणूक आयोगाकडे अमरावती : चार सदस्यीय पद्धतीने होणाऱ्या निवडणुकांसाठी २२ प्रभागांचा प्रारुप आराखडा महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. आयुक्त हेमंत पवार यांच्या स्वाक्षरीने हा आराखडा विभागीय आयुक्तांकडे सोपविण्यात आला. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी आरक्षण तपासणी करून प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव १२ सप्टेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणार आहेत. फेबु्रवारी २०१७ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग प्रारुप आराखड्याबाबत कमालीची उत्सुकता आहे. यासाठी प्रशासनाची जोरदार तयारी सुरूअसून खर्चासाठी कोट्यवधींची रक्कमही मागे पाडण्यास सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने एससी, एनटी आरक्षणासह प्रभाग रचनेचे प्रारुप तयार केले आहे. या आराखड्याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. त्यामुळे नगरसेवक व इच्छूकांनी महापालिकेत आपआपल्या सोर्सच्या माध्यमातून प्रभाग रचना जाणून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र प्रशासनाने याबाबत कमालीची गुप्तता बळगली आहे. 'गुगल मॅप'च्या आधारे हा आराखडा तयार करण्यात आता, तर राज्य निवडणूक आयोगाच्या द्विसदस्यीय समितीने अमरावती गाठून प्रारुप प्रभाग रचनेचा आढावा घेतला आहे. महापालिका निवडणुकीची संभाव्य प्रभागरचना महापालिकेने त्रिसदस्यी य समितीकडे सादर केल्यानंतर राजकीय पक्षांची हालचाली सुरु झाल्या आहेत. नव्या प्रभाग पद्धतीत मतदार संख्या मोठी असल्याने प्रत्येकाचा प्रभाग रचनेकडे डोळे लागले आहे.कुठला प्रभाग कुठून तुटला, कुठे जोडल्या गेला. याबाबतची उत्सुकता प्रभाग रचनेच्या प्रारुप आराखड्याने वाढवली आहे. ७ आॅक्टोंबरला नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिलांकरीता सोडत काढण्यात येईल.तत्पूर्वी ४ आॅक्टोंबरला त्याबाबत जाहीर नोटिस प्रसिद्ध होईल.१० आॅक्टेंबरला प्रारुप प्रभाग रचनेची (सोडतीनंतर) अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध होईल.आरक्षण सोडतीकडे लक्ष १२ सप्टेंबरला विभागीय आयुक्त प्रारुप प्रभाग रचना व राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणार आहेत. निवडणूक आयोग त्याची तपासणी करुन २३ सप्टेंबर रोजी प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देईल. त्यामुळे ७ आॅक्टोबर रोजी कुणाचा प्रभाग कुठल्या प्रभागात जोडण्यात आला हे स्पष्ट होईल. तसेच दिवाळीनंतर अंतिम प्रभाग रचना स्पष्ट होणार आहे. आरक्षण सोडती जाहीर झाल्यानंतर उमेदवारांच्या हालचाली वाढणार आहे.