शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
4
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
5
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
6
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
7
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
9
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
10
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
12
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
13
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
14
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
15
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
16
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
17
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
18
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
19
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
20
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान

शासकीय कार्यालयात सन्नाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:01 IST

देशासह राज्यात कोरोनाबाधित व संशयितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. काही कठोर निर्णय घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने राज्यातील शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या सुरुवातीला ५० टक्के, त्यानंतर ७५ टक्के आता तर ९५ टक्क्यांनी घटली आहे.

ठळक मुद्देपाच टक्केच उपस्थिती : अभ्यागतांसह नागरिकांना बंदी, सर्वत्र शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शासकीय कार्यालयांतील अधिकारी- कर्मचाऱ्यांची संख्या ५ टक्क्यांवर आणली. नागरिक आणि अभ्यागतांना कार्यालयात बंदी घातली आहे. त्यामुळे सोमवार, २३ मार्चपासून शासकीय कार्यालयांमध्ये सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. शासकीय कार्यालयांतील गर्दी ओसरल्याने जिल्हा प्रशासनाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.देशासह राज्यात कोरोनाबाधित व संशयितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. काही कठोर निर्णय घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने राज्यातील शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या सुरुवातीला ५० टक्के, त्यानंतर ७५ टक्के आता तर ९५ टक्क्यांनी घटली आहे. एका दिवसात केवळ ५ टक्के कर्मचारी उपस्थित राहतील, असे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून पाच टक्के उपस्थितीच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. कार्यालयांमध्ये केवळ ५ टक्के उपस्थिती ठेवण्याबाबत निर्देश जिल्हा प्रशासनाकडून संबंधित अधिकाºयांना देण्यात आले आहे. हे कार्यालयातील महत्त्वाच्या व प्रलंबित कामे पार पाडण्यासाठी रोटेशन पद्धतीने अधिकारी, कर्मचाºयांना उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे. काही अधिकारी, कर्मचाºयांना 'वर्क फ्रॉम होम'ची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे कार्यालयातील गर्दी कमी झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे संपूर्ण राज्यात ३१ मार्चपर्यंत जमाबंदी करण्यात आल्याने शासकीय कार्यालयामध्ये कामानिमित्त येणाºया नागरिकांची संख्या रोडावली आहे. जमावबंदी उठेपर्यंत कोणतेही काम होणार नसल्याने नागरिकांनी घरी थांबणे पसंत केले होते. त्यातच एसटी महामंडळाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. दरम्यान ३१ मार्चपर्यंत शासकीय कार्यालयांमध्ये ५ टक्के उपस्थिती राहणार आहे. अनावश्यक कामानिमित्त नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGovernmentसरकार