शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

४६ हजार सिंचन विहिरींद्वारे शिवार समृद्ध! चार लाखांचे अनुदान

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: October 7, 2023 17:18 IST

जिल्हाधिकारी, सीईओंद्वारा जिल्ह्यासाठी टार्गेट निश्चित

अमरावती : पाऊस आता लहरी झाल्याने पावसाअभावी पीक हातचे जाऊ नये, याकरिता संरक्षित सिंचनाची उपलब्धी महत्वाची आहे. यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेचे स्वरूप व काही निकष बदलले आहे. या योजनेद्वारे जिल्ह्यात यंदा ४६,१५१ सिंचन विहिरी तयार करण्यात येणार आहे. यामध्ये एका विहिरीसाठी किमान चार लाखांचा खर्च मिळणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी व जि.प.चे सीईओ यांनी शुक्रवारी ग्रामपंचायतनिहाय उद्दिष्ट निश्चित केलेले आहे.

योजनेअंतर्गत एक सिंचन विहीर तयार करण्यासाठी ९०० अकुशल रोजगार लागतो. ग्रामीण भागातील जॉबकार्डधारक शेतकरी व शेतमजूर यांचा विकास व याद्वारे गुणवत्तापूर्वक मालमत्ता निर्माण करण्यासाठी मिशन महासंचालक मनरेगा यांच्याद्वारे उपजिल्हाधिकारी (रोहयो), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) यांना दोन दिवसांचे प्रशिक्षण वनामती नागपूर १५ व १६ सप्टेंबरला घेण्यात आले व या संकल्पनेनुसार जिल्ह्यात सिंचन विहिरींचा आराखडा निश्चित करण्यात आलेला आहे.

प्रारूप अंदाजपत्रकानुसार एका सिंचन विहिरींसाठी चार लाखांचा खर्च येत आहे व यामध्ये कुशल व अकुशल खर्चाचे प्रमाण ६०:४० असे निर्धारित करण्यात आलेले आहे. त्यामुळे दरवर्षीच जिल्ह्यात हजारो सिंचन विहिरींची भर पडणार आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प