शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

४६ हजार सिंचन विहिरींद्वारे शिवार समृद्ध! चार लाखांचे अनुदान

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: October 7, 2023 17:18 IST

जिल्हाधिकारी, सीईओंद्वारा जिल्ह्यासाठी टार्गेट निश्चित

अमरावती : पाऊस आता लहरी झाल्याने पावसाअभावी पीक हातचे जाऊ नये, याकरिता संरक्षित सिंचनाची उपलब्धी महत्वाची आहे. यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेचे स्वरूप व काही निकष बदलले आहे. या योजनेद्वारे जिल्ह्यात यंदा ४६,१५१ सिंचन विहिरी तयार करण्यात येणार आहे. यामध्ये एका विहिरीसाठी किमान चार लाखांचा खर्च मिळणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी व जि.प.चे सीईओ यांनी शुक्रवारी ग्रामपंचायतनिहाय उद्दिष्ट निश्चित केलेले आहे.

योजनेअंतर्गत एक सिंचन विहीर तयार करण्यासाठी ९०० अकुशल रोजगार लागतो. ग्रामीण भागातील जॉबकार्डधारक शेतकरी व शेतमजूर यांचा विकास व याद्वारे गुणवत्तापूर्वक मालमत्ता निर्माण करण्यासाठी मिशन महासंचालक मनरेगा यांच्याद्वारे उपजिल्हाधिकारी (रोहयो), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) यांना दोन दिवसांचे प्रशिक्षण वनामती नागपूर १५ व १६ सप्टेंबरला घेण्यात आले व या संकल्पनेनुसार जिल्ह्यात सिंचन विहिरींचा आराखडा निश्चित करण्यात आलेला आहे.

प्रारूप अंदाजपत्रकानुसार एका सिंचन विहिरींसाठी चार लाखांचा खर्च येत आहे व यामध्ये कुशल व अकुशल खर्चाचे प्रमाण ६०:४० असे निर्धारित करण्यात आलेले आहे. त्यामुळे दरवर्षीच जिल्ह्यात हजारो सिंचन विहिरींची भर पडणार आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प