शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

शहानूर नदीचे पात्र वळविणार

By admin | Updated: June 21, 2015 00:33 IST

मागील पाच वर्षांपासून तालुक्यातील सुकळी येथे भूस्खलन होत असल्याने अनेक घरांना तडे गेल्यामुळे

भूस्खलन : सुकळी येथे विभागीय आयुक्तांची पाहणीसंदीप मानकर दर्यापूरमागील पाच वर्षांपासून तालुक्यातील सुकळी येथे भूस्खलन होत असल्याने अनेक घरांना तडे गेल्यामुळे शनिवारी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी गावाची पाहणी करुन शहानूर नदीचे पात्र वळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शनिवारी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी सुकळी गावाला भेट देऊन भूस्खलनाची पाहणी केली. शहानूर नदी गावानजीक वाहत असल्यामुळे काळ्या मातीला तडे जाऊन मागील वर्षी पाच ते सात नागरिकांची घरे भूस्खलनाच्या तळाख्यात सापडले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी पाहणी केली होती. शहानूर नदीचे पात्र गावापासून डायव्हर्ट केल्यास भविष्यातील भूस्खलनाचा धोका टळू शकतो, असा अंदाज भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. दरम्यान भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा उपसंचालक अजय कर्वे, वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराळे, तहसीलदार राहुल तायडे, नायब तहसीलदार राजेश गुरव, शिवसेनेचे बाळासाहेब हिंगणीकर आदी उपस्थित होते.लासूरच्या शेतकऱ्यांची पाहणी, आढावालासूर येथे जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत करण्यात आलेल्या गाव तलावाची विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी पाहणी केली व कामाचे कौतूक केले. आदर्श ग्राम रामागड येथील शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. त्यांच्या समवेत तालुका कृषी अधिकारी विनोद लंगोटे, विजय पाटील पवित्रकार व गावातील नागरिक उपस्थित होते.सुकळीला भूस्खलनाचा धोका आहे. भूजल सर्वेक्षण अधिकारी यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली आहे. शहानूर नदीचे पात्र गावापासून डायव्हर्ट करण्याचा प्राथमिक सर्वेक्षण अंदाज आहे. तसा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन पाठविण्यात येईल.- ज्ञानेश्वर राजूरकर,विभागीय आयुक्त, अमरावती.