शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शहानूर नदीचे पात्र वळविणार

By admin | Updated: June 21, 2015 00:33 IST

मागील पाच वर्षांपासून तालुक्यातील सुकळी येथे भूस्खलन होत असल्याने अनेक घरांना तडे गेल्यामुळे

भूस्खलन : सुकळी येथे विभागीय आयुक्तांची पाहणीसंदीप मानकर दर्यापूरमागील पाच वर्षांपासून तालुक्यातील सुकळी येथे भूस्खलन होत असल्याने अनेक घरांना तडे गेल्यामुळे शनिवारी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी गावाची पाहणी करुन शहानूर नदीचे पात्र वळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शनिवारी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी सुकळी गावाला भेट देऊन भूस्खलनाची पाहणी केली. शहानूर नदी गावानजीक वाहत असल्यामुळे काळ्या मातीला तडे जाऊन मागील वर्षी पाच ते सात नागरिकांची घरे भूस्खलनाच्या तळाख्यात सापडले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी पाहणी केली होती. शहानूर नदीचे पात्र गावापासून डायव्हर्ट केल्यास भविष्यातील भूस्खलनाचा धोका टळू शकतो, असा अंदाज भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. दरम्यान भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा उपसंचालक अजय कर्वे, वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराळे, तहसीलदार राहुल तायडे, नायब तहसीलदार राजेश गुरव, शिवसेनेचे बाळासाहेब हिंगणीकर आदी उपस्थित होते.लासूरच्या शेतकऱ्यांची पाहणी, आढावालासूर येथे जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत करण्यात आलेल्या गाव तलावाची विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी पाहणी केली व कामाचे कौतूक केले. आदर्श ग्राम रामागड येथील शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. त्यांच्या समवेत तालुका कृषी अधिकारी विनोद लंगोटे, विजय पाटील पवित्रकार व गावातील नागरिक उपस्थित होते.सुकळीला भूस्खलनाचा धोका आहे. भूजल सर्वेक्षण अधिकारी यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली आहे. शहानूर नदीचे पात्र गावापासून डायव्हर्ट करण्याचा प्राथमिक सर्वेक्षण अंदाज आहे. तसा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन पाठविण्यात येईल.- ज्ञानेश्वर राजूरकर,विभागीय आयुक्त, अमरावती.