शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

जिल्हा कचेरीवर एसएफआयचा मोर्चा

By admin | Published: August 29, 2015 12:33 AM

स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया व डीवायएफआय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिष्यवृत्ती वाचवा शिक्षण वाचवा’...

मागणी : जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध मागण्यांचे निवेदनअमरावती : स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया व डीवायएफआय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिष्यवृत्ती वाचवा शिक्षण वाचवा’ ही मागणी घेऊन शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये नोकर भरती अध्यादेश मागे घेण्यात यावा, बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा याकरिता तालुका पातळीवर एमआयडीसी झोन तयार करावे, बेरोजगारी भत्ता द्यावा, वाढीव विद्यावेतन त्वरित देण्यात यावे, आठवी पास व आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरी देण्यात यावी, आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांच्या विद्यावेतनात एक हजार रुपयाने वाढ करण्यात यावी, विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती देताना त्यामधील अडचणी दूर करुन शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करावी अशा विविध मागण्यांचा समावेश मुख्यमंत्र्यांच्या नावे पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. बेरोजगारांवर होत असलेला अन्याय दूर झाला नाही तर आंदोलन छेडू असा इशारा दिला.यावेळी एसएफआयचे राजगुरु शिंदे, पंकज घेवारे, विशाल शिंदे, अ.मोहसीन अ. हसन, प्रतीक नांदुरकर, गौरव वडाळकर, पवन सोनकुसरे, नितीन अवघड, सुरज लडके, स्वप्निल इखार, सदानंद पंढरपुरे, पंकज मुके, श्याम शिंदे, प्रफुल्ल जवने, पवन कदम , निखील चांदुरे, सुचित कळंबे, अनुप खेरड, ऋषिकेश बोबरे, विक्की मोहोड आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)