शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

उर्ध्व वर्धाचे सात दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 06:00 IST

धरणातील पाण्याचे तुषार अंगावर घेण्यासाठी व विहंगम दृश्य बघण्यासाठी पर्यटकांनी तेथे मोठी गर्दी केली आहे. या धरणाचे सर्व दरवाजे कधीही उघडू शकतात, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्देतालुक्यात पावसाचा जोर : पर्यटकांच्या उत्साहाला उधाण

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : येथून आठ किमी अंतरावरील सिंभोरा स्थित अप्पर वर्धा धरणाचे १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता दोन दरवाजे उघडण्यात आले. धरणात १०० टक्के जलसंचय झाला असला तरी पाण्याचा येवा सुरू असल्याने धरणाच्या १३ पैकी सात दरवाजे १० सेंटिमीटरने उघडली आहेत. यातून ११४ घनमीटर प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ९ सप्टेंबर रोजी तीन, तर मंगळवारी व बुधवारी प्रत्येकी दोन दारे उघडण्यात आली.धरणातील पाण्याचे तुषार अंगावर घेण्यासाठी व विहंगम दृश्य बघण्यासाठी पर्यटकांनी तेथे मोठी गर्दी केली आहे. या धरणाचे सर्व दरवाजे कधीही उघडू शकतात, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण मानले जाणाºया अप्पर वर्धा धरणात केवळ ११ टक्केच जलसाठा शिल्लक राहिला होता. दोन-तीन वर्षांत अत्यल्प पाऊस कोसळल्यामुळे मोर्शी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला होता तसेच या धरणामधील कधी काळी पाण्याखाली बुडालेली गावे व मंदिरे जलाशयातील पाणी कमी झाल्यामुळे उघडी पडली होती.

टॅग्स :Damधरण