शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना संपर्क अभियनातून जाणल्या व्यथा

By admin | Updated: May 15, 2017 00:17 IST

विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेनेने संपर्क अभियान राबविले आहे.

मुंबई आमदारांची वारी : उद्धव ठाकरेंना आज शेतकरी प्रश्नांचा अहवाल होणार सादरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेनेने संपर्क अभियान राबविले आहे. त्यानुसार रविवारी मुंबईचे आ. संजय पोतनीस यांच्या नेतृत्वातील चमुने अमरावती, बडनेरा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या भेटी घेवून त्यांच्याकडून समस्या जाणून घेतल्या.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसोबत थेट संपर्क साधण्यासाठी शिवसेना संपर्क अभियानाला प्रारंभ केला आहे. या अभियानाचा अकोला येथे सोमवारी १५ मे रोजी समारोप होणार आहे. त्यानुसार विदर्भात शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी गठित सेना आमदारांकडे विविध विधानसभा मतदार संघांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आ. राजू पोतनीस यांनी बडनेरा मतदार संघातील भातकुली, अंजनगाव बारी आदी गावांना भेटी देवून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जपुरवठा, बँकांचे धोरण, थकबाकी, पीक परिस्थिती, गुरांसाठी चारा, मुला-मुलींच्या शिक्षणाची परिस्थिती, कौटुंबिक समस्या आदींवर सेना आमदारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना भर दिला. शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या धोरणाबाबत काय वाटते, हे सेना आमदार पोतनीस उद्धव ठाकरे यांना अहवाल रुपात सादर करतील. गत दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सेना नेते, आमदारांची चमू विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. सेनेचे नेते गावखेड्यात पोहचून शेतकऱ्यांशी संवाद साधताना सेनेबद्दल त्यांची मानसिकता तपासून पाहत आहेत. दरम्यान आ. पोतनीस यांनी अंजनगाव बारी, भातकुली आदी भागाचा दौरा आटोपून येथील शासकीय विश्रामभवनात स्थानिक निवडक सेना नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिवसेना संपर्क अभियानाची भूमिका मांडली. यावेळी मुंबईचे नगरसेवक राजू पेडणीकर, अरविंद भोसले यांच्यासह महानगर प्रमुख सुनील खराटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रशांत वानखडे, वर्षा भोयर, मनीषा टेंभरे, वर्षा खारोडे, पराग गुडधे, ललित झंझाड, प्रवीण हरमकर, राजेंद्र तायडे आदी उपस्थित होते. दरम्यान, एक चमु मोर्शी, वरुड तर धामणगाव, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शेतकऱ्यांच्या भेटीसाठी दाखल झाली होती.