शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

तिवसा नगरपंचायतसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:14 IST

पान ३ तिवसा : नगरपंचायतींच्या निवडणूक जाहीर होण्यास वेळ असला तरी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. पालकमंत्री ...

पान ३

तिवसा : नगरपंचायतींच्या निवडणूक जाहीर होण्यास वेळ असला तरी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी तिवसा नगरपंचायतीतील १७ प्रभागांसाठी काँग्रेसच्या संभाव्य इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती ६ फेब्रुवारी रोजी घेतल्या.

तिवसा नगरपंचायतीसाठी सन २०१५ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने १७ पैकी १० जागा मिळविल्या. पाचही वर्षे काँग्रेस बहुमताने सत्तेत राहिली. मात्र, पाच वर्षांत सत्ताकारणात अनेक उलाढाली पाहायला मिळाल्या होत्या. त्याचा परिणाम नगरपंचायत निवडणुकीत होऊ नये, यासाठी काँग्रेसने निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी कामाला सुरुवात केली आहे. तिवसा येथील विश्रामगृहात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी सायंकाळपर्यंत नगरसेवकांसाठी इच्छुक असलेल्या शेकडोंच्या मुलाखती घेतल्या. उमेदवारांची मते जाणून घेतली. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष मुकुंद देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप काळबांंडे व माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे उपस्थित होते.

---------------------