शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

‘तोमोय’च्या जयमाला जाधव यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 16:00 IST

दिल्ली येथील बाबू जगजीवनराम राष्ट्रीय अकादमीच्यावीतने दिला जाणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार स्थानिक तोमोय स्कूलच्या संस्थापक जयमाला जाधव यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

अमरावती : दिल्ली येथील बाबू जगजीवनराम राष्ट्रीय अकादमीच्यावीतने दिला जाणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार स्थानिक तोमोय स्कूलच्या संस्थापक जयमाला जाधव यांना नुकताच प्रदान करण्यात आला. केंद्रीय आयुक्त भारत सरकार, आदिवासी आयोेग नवी दिल्लीचे श्री.इ.दातीर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढावी, यासाठी अध्ययनात अक्षम विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांच्यासाठी सुधारोपचारी वर्ग, औषधोपचार, समुपदेशन, वर्तनोपचार, विविध तंत्रज्ञानाचा उपयोग करून जयमाला जाधव या त्यांना मदत करीत आहेत. त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.