शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

विजेची बचत करणे काळाची गरज

By admin | Updated: November 21, 2015 00:10 IST

विजेची बचत करणे ही आजच्या काळाची महत्त्वाची गरज आहे. विजेची बचत करून काटकसरीने विजेचा वापर करावा, ...

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे : मोर्शी येथे एलईडी बल्बचे वितरणअमरावती : विजेची बचत करणे ही आजच्या काळाची महत्त्वाची गरज आहे. विजेची बचत करून काटकसरीने विजेचा वापर करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी उपस्थित नागरिकांना केले. मोर्शी येथील वीज कार्यालयात एलईडी बल्बचे वितरण करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी अनिल बोंडे, उपविभागीय अधिकारी वऱ्हाडे, येथील महावितरण कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. हरिभाऊ बागडे म्हणाले, विजेचा वापर आणि विजेचे उत्पादन यात दिवसेंदिवस तफावत दिसून येत आहे. विजेचे उत्पादन कमी व विजेचा वापर अधिक प्रमाणात होत आहे. दैनंदिनी जीवनात वीज हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे विजेची बचत करणे हा प्रत्येक नागरिकांसाठी महत्त्वाचा विषय असला पाहिजे. तसेच विजेची गळती थांबली पाहिजे. गावांमध्ये शेतकऱ्यांना वीज कमी प्रमाणात प्राप्त होते. ज्या प्रमाणात वीज प्राप्त होते त्यामध्ये त्यांना शेतात मोटार चालवणे शक्य होत नाही त्याचे कारण हेच की जुन्या मोटारींना वीज अधिक प्रमाणात लागते. त्यासाठी शासनाने सौर ऊर्जेतून वीज तयार करण्याचा मोठा उपक्रम शासनाने हाती घेतला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सौर ऊर्जेवर चालणारे पंप लावल्यास त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. त्यामुळे त्यांना विद्युत विभागामार्फत पुरविल्या जाणाऱ्या विजेची वाट पहावी लागणार नाही. प्रारंभी बागडे यांच्या हस्ते महादेव चिखले, बाळकृष्ण मानकर, डी. एम. धोटे या वीज ग्राहकांना एलईडी बल्बचे वितरण करण्यात आले. (प्रतिनिधी)