शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 22:16 IST

ज्या ठिकाणी दृष्काळ असतो, त्यांंंना पाण्याचे महत्त्व कळते. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी वाचेल तेथे वाचविले पाहिजे व ते सर्वांचीच जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केले.

ठळक मुद्देजलसप्ताहाचे उद्घाटन : जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

आॅनलाईन लोकमतअमरावती : ज्या ठिकाणी दृष्काळ असतो, त्यांंंना पाण्याचे महत्त्व कळते. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी वाचेल तेथे वाचविले पाहिजे व ते सर्वांचीच जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केले. जलसंपदा विभागात आयोजित जलजागृती सप्ताहात उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.जलसंपदा विभाग, इंडियन वॉटर व इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनीअरिंग यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकाºयांच्या हस्ते शुक्रवारी दीपप्रज्वलन करून १६ ते २२ मार्च दरम्यान शासन व जलसंपदा विभागाच्यावतीने राबविल्या जाणाºया जलसप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधीक्षक अभियंता रमेश ढवळे होते. प्रमुख उपस्थिती मुख्य अभियंता रवींद्र लांबेकर, उपजिल्हाधिकारी काळे, मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) घाणेकर, अधीक्षक अभियंता जलतारे, व अधीक्षक अभियंता दक्षता विभाग बागडे, प्रभारी कृ षी अधीक्षक अनिल खर्चान, कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे आदींची उपस्थिती होती. यावेळी विभागातील पाचही महत्त्वाच्या नद्यांचे जल आणून मान्यवरांच्या हस्ते जलपुजन व जलकळस स्थापना करण्यात आली. यावेळी मुख्य अभियंता संजय घाणेकर यांनी जलप्रतिज्ञा दिली. यावेळी अधीक्षक अभियंता रमेश ढवळे यांनीसुद्धा पाण्याचे महत्त्व पटवून सांगितले आणि पाण्याची बचत करण्याची सुरुवात आपल्या घरापासून करा, असे ते म्हणाले. प्रास्ताविक कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे व संचालन तायडे यांनी केले. जलसंपदा विभागाचे सहा कार्यकारी अभियंता, उपअभियंता व शाखा अभियंता, सर्व कर्मचारी अधिकारी, मजीप्रा कार्यकारी अभियंता जंवजाळ आदी उपस्थित होते.मधमाशीप्रमाणे जबाबदारी घ्यामधमाश्यांचे पोळे लागल्यानंतर जशी प्रत्येक लहान माशी आपले कामे जबाबदारीने पूर्ण करते तसेच विदर्भातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी व पाण्याची साठवण व सिंचन क्षमता वाढविण्यासाठी प्रत्येकाक डे जबाबदारी दिली आहे. ती प्रामाणिकपणे पूर्ण करायला हवी. पाऊस हा लहरी आहे. त्याची शाश्वती नसते. त्यामुळे प्रत्येक थेंब वाचविणे गरजचे आहे. त्यासाठी जलसप्ताहातच नव्हे, तर वर्षभर प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असा सल्ला जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी उपस्थितांना दिला.