शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
2
Senuran Muthusamy Maiden Test Century : मुथुसामीचा मोठा पराक्रम! ऐतिहासिक कसोटीत ठोकली पहिली सेंच्युरी
3
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
4
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
5
IND vs SA 2nd Test : जड्डूची चतुराई अन् पंतची चपळाई! सेट झालेली जोडी फुटली, पण... (VIDEO)
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना हवे तसे यश, कामे होतील; उसनवारी परत मिळेल, कोणाला कठीण काळ?
7
शेअर मार्केट, रियल इस्टेट क्रॅश येणार? रॉबर्ट कियोसाकींचा मोठा इशारा; 'या' क्षेत्रात गुंतवणुकीचा सल्ला
8
भाजपा नगराध्यक्ष उमेदवाराच्या घरात मुस्लीम मतदार कुठून आले?; निलेश राणेंचा खळबळजनक दावा
9
"अजित पवार उपमुख्यमंत्री; मुख्यमंत्री फडणवीस, त्यामुळे त्यांनाच मतदान करा", चंद्रकांत पाटलांचं विधान
10
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
11
शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याला पुन्हा भाव! मात्र, चांदी घसरली; आजचे दर काय?
12
Delhi Blast : दहशतवादी डॉक्टरांमध्ये मतभेद; आदिलच्या लग्नाला का गेला नाही उमर? दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
13
IND vs SA : कोण आहे Senuran Muthusamy? कसोटी पदार्पणात 'विराट' विकेट; भारताशी खास कनेक्शन अन् बरंच काही
14
४०व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म देणार सोनम कपूर, हटके मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष
15
युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
16
कर्मचारीहिताचा मोठा निर्णय! 'गिग वर्कर्स'नाही मिळणार PF-ग्रॅच्युइटी; नवीन लेबर कोडचे ३ महत्त्वाचे फायदे!
17
टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
18
काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
19
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
20
टीम इंडियावर वनडेत नवा कर्णधार शोधण्याची वेळ! कोण घेणार शुभमन गिलची जागा?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 22:16 IST

ज्या ठिकाणी दृष्काळ असतो, त्यांंंना पाण्याचे महत्त्व कळते. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी वाचेल तेथे वाचविले पाहिजे व ते सर्वांचीच जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केले.

ठळक मुद्देजलसप्ताहाचे उद्घाटन : जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

आॅनलाईन लोकमतअमरावती : ज्या ठिकाणी दृष्काळ असतो, त्यांंंना पाण्याचे महत्त्व कळते. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी वाचेल तेथे वाचविले पाहिजे व ते सर्वांचीच जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केले. जलसंपदा विभागात आयोजित जलजागृती सप्ताहात उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.जलसंपदा विभाग, इंडियन वॉटर व इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनीअरिंग यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकाºयांच्या हस्ते शुक्रवारी दीपप्रज्वलन करून १६ ते २२ मार्च दरम्यान शासन व जलसंपदा विभागाच्यावतीने राबविल्या जाणाºया जलसप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधीक्षक अभियंता रमेश ढवळे होते. प्रमुख उपस्थिती मुख्य अभियंता रवींद्र लांबेकर, उपजिल्हाधिकारी काळे, मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) घाणेकर, अधीक्षक अभियंता जलतारे, व अधीक्षक अभियंता दक्षता विभाग बागडे, प्रभारी कृ षी अधीक्षक अनिल खर्चान, कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे आदींची उपस्थिती होती. यावेळी विभागातील पाचही महत्त्वाच्या नद्यांचे जल आणून मान्यवरांच्या हस्ते जलपुजन व जलकळस स्थापना करण्यात आली. यावेळी मुख्य अभियंता संजय घाणेकर यांनी जलप्रतिज्ञा दिली. यावेळी अधीक्षक अभियंता रमेश ढवळे यांनीसुद्धा पाण्याचे महत्त्व पटवून सांगितले आणि पाण्याची बचत करण्याची सुरुवात आपल्या घरापासून करा, असे ते म्हणाले. प्रास्ताविक कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे व संचालन तायडे यांनी केले. जलसंपदा विभागाचे सहा कार्यकारी अभियंता, उपअभियंता व शाखा अभियंता, सर्व कर्मचारी अधिकारी, मजीप्रा कार्यकारी अभियंता जंवजाळ आदी उपस्थित होते.मधमाशीप्रमाणे जबाबदारी घ्यामधमाश्यांचे पोळे लागल्यानंतर जशी प्रत्येक लहान माशी आपले कामे जबाबदारीने पूर्ण करते तसेच विदर्भातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी व पाण्याची साठवण व सिंचन क्षमता वाढविण्यासाठी प्रत्येकाक डे जबाबदारी दिली आहे. ती प्रामाणिकपणे पूर्ण करायला हवी. पाऊस हा लहरी आहे. त्याची शाश्वती नसते. त्यामुळे प्रत्येक थेंब वाचविणे गरजचे आहे. त्यासाठी जलसप्ताहातच नव्हे, तर वर्षभर प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असा सल्ला जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी उपस्थितांना दिला.