शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

संजय गांधीनगरवासीयांना कायमस्वरूपी पट्टे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 22:38 IST

स्थानिक संजय गांधीनगर २ मध्ये सन १९८२ पासून नागरिक राहत आहेत. त्यांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभही मिळत आहे.

ठळक मुद्देप्रशासन सकारात्मक : रवी राणा यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक संजय गांधीनगर २ मध्ये सन १९८२ पासून नागरिक राहत आहेत. त्यांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभही मिळत आहे. त्यामुळे येथील गोरगरीब नागरिकांना याच जागेचे कायमस्वरूपी पट्टे द्यावे, अशी सूचना आ. रवि राणा यांनी सोमवारी आयोजित आढावा बैठकीत दिली.यावेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिणा उपस्थित होते. संजय गांधीनगरातील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासन व वनविभागाने सकारात्मक प्रस्ताव सादर करण्याची मागणी आ.राणा यांनी केली. या प्रस्तावात नागरिकांना जागेची मूळ मालकी देण्यातबाबत शासनपातळीवर कार्यवाही सुरू असून वनविभागाने संजय गांधीनगरवासीयांना बजावलेल्या नोटिसा चुकीच्या असल्याचे राणा यांनी स्पष्ट केले. संजय गांधीनगरातील गोरगरिबांना न्याय देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शासनाला सादर केला जाणारा प्रस्ताव आ. राणा यांनी मागविला. या प्रस्तावानुसार शासनदरबारी जनतेला न्याय मिळून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आ.राणा म्हणाले. यावेळी माजी नगरसेवक मंगेश मनोहरे व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.