शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

राजुऱ्याच्या बाजारात गोधनाची बेभाव विक्री

By admin | Updated: April 27, 2016 00:07 IST

येथे सर्व खेड्यांना जोडणारी आणि विदर्भातील एकमेव बैलबाजार आणि धान्य बाजाराला सुरुवात झाली होती.

सतीश बहुरुपी राजुराबाजारयेथे सर्व खेड्यांना जोडणारी आणि विदर्भातील एकमेव बैलबाजार आणि धान्य बाजाराला सुरुवात झाली होती. अख्ख्या विदर्भातून येथे गोधन विक्रीला येते. खरीददारांची संख्या सुध्दा मोठी असते. १० हजार रुपयापासून तर एक लाख रुपयापर्यंत गोधन विकल्या जाते. यामध्ये बैलजोडी एकापेक्षा एक सरस येत असून २५ हजारापासून तर एक लाख रुपयांपर्यंत किंमती असतात. यावषी दुष्काळाचे सावट आणि तणनाशकाच्या वापरामुळे चारा टंचाई भासू लागली आहे. शेतकऱ्यांना शेतीव्यवसायात मोठे नुकसान झाल्याने गोधनसुध्दा विक्रीला काढावे लागत आहे. राजऱ्याच्या ब बाजारात विदर्भासह खानदेशातूनसुध्दा गुरें विक्रीला आणतात. कोंबड्या, बकऱ्या, गाई, बैल, म्हशी मोठ्या प्रमाणात या बाजारात विक्रीला आणतात. हा परिसर सधन असल्याने उत्तमप्रतीच्या गुरांना अधिक किमत मिळते. कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या वरुड तालुक्यात गोधन पालकांची संख्या अधिक आहे. परंतु काळ बदलल्याने यांत्रिक शेतीला अधिक महत्त्व आले आहे. महागाईमुळे मजुरीचे दर वाढले तसेच मजुरांचा तुटवडा भासत असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे अवघड होत आहे. यामुळे तण काढण्याकरिता सरळ तणनाशकाचा वापर करून फवारणी केल्याने शेतातील हिरवळ हद्दपार झाली. यामुळे हिरवा चारासुध्दा दुरापास्त झाला आहे. डिसेंबरमध्ये अतिवृष्टी तर जानेवारी, फेब्रुवारीपासूनच पाण्याची टंचाई भासू लागली. यामुळे मक्का, किंवा हिरवा चारा पेरला गेला नाही जनावराकरीता लावलेला , ज्वारीचा कडबा, भूईमुगाचे कुटार, मका, सोयाबिनचे कुटारसुध्दा मिळणे दुरापात्र झाले आहे. जनावरांना चारा मिळेनासा झाला. गोधनाला चारा कोठून आणावा, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. यामुळे शेकडो गोधन राजुरा बाजारच्या बैलबाजारात विक्रीला येत आहेत. यामुळे गोधनाच्या चाऱ्याकरिता शासनाने चारा डेपो उघडला तरच गोधन वाचू शकतील.