शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

धारणीत गारपिटीने रबीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 01:31 IST

तालुक्यात तीन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रबी पिकावर अस्मानी संकट ओढवल्यामुळे बळीराजा मेटाकुटीस आला आहे. याचा जबर तडाखा हरिसाल मंडळातील बैरागड सर्कल व सावलीखेडा मंडळातील राणीगाव सकर्लला बसला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांवर अस्मानी संकट : बैरागड, राणीगाव सर्कलमध्ये प्रचंड नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : तालुक्यात तीन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रबी पिकावर अस्मानी संकट ओढवल्यामुळे बळीराजा मेटाकुटीस आला आहे. याचा जबर तडाखा हरिसाल मंडळातील बैरागड सर्कल व सावलीखेडा मंडळातील राणीगाव सकर्लला बसला. उभे पीक जमिनीवर लोळल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावला आहे.रविवारी सकाळी ९ ते ११ दरम्यान तालुक्यात गारपीट व वादळी पाऊस झाला. यामध्ये धूळघाट रेल्वे, राणीगाव, टेंबली, बासपानी, उकुपाटी, हरदोली, पोहरा, चाकर्दा, गोबरकहू, कोबडाढाणा, पाडीदम येथील २ हजार हेक्टरमधील चना, गहू, तूर, संत्रा व आंब्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना अस्मानी संकटातून कसे बाहेर पडावे, अशा प्रश्न पडला आहे.धारणी तालुक्यासह चिखलदऱ्यात झालेल्या अवकाळी गारपीट व पावसामुळे झालेल्या रबी पिकाच्या नुकसानीचा पंचनामा तत्काळ तयार करण्याची सूचना सर्व तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. कोणाचेही पंचनामे राहू नये, अशी सूचना दिली आहे.- विजय राठोड,उपविभागीय अधिकारी, धारणी