शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहिरींचा मोबदला आरटीजीएसव्दारे

By admin | Updated: March 15, 2017 00:11 IST

धडक सिंचन विहिरींच्या कामाचा मोबदला धनादेशाऐवजी आरटीजीएसव्दारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा...

जिल्हा परिषदेचा निर्णय : रक्कम थेट खात्यात जमा करण्याचे सीईओंचे निर्देशअमरावती : धडक सिंचन विहिरींच्या कामाचा मोबदला धनादेशाऐवजी आरटीजीएसव्दारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांनी घेतला आहे. यासंदर्भात ८ मार्च रोजी सीईओंनी आदेश जारी केले आहेत.राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या धडक सिंचन योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषदे यंत्रणामार्फत केली जाते. त्यानुसार पात्र असलेल्या लाभार्थ्यांना याचा मोबदला सिंचन विहिरीचे कामे पूर्ण केल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना धनादेशाव्दारे मोबदला दिला जात असल्याची बाब मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांनी नुकत्याच घेतलेल्या धडक सिंचन विहिरी योजनेच्या आढाव्यादरम्यान निदर्शनास आली. परिणामी धडक सिंचन विहिरींचा धनादेश मिळाल्यानंतर संबंधितांना बँकेत जमा करण्यासाठी विलंब लागत असल्याचे निदर्शनास आले. शेतकऱ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागतो. धडक सिंचन विहिरीच्या लाभार्थ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी यापुढे जिल्हा परिषदेच्या यंत्रणामार्फत केल्या जाणाऱ्या धडक सिंचन विहिरीचा मोबदला हा आरटीजीएस प्रणालीव्दारे संबंधित लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यावर जमा करण्याच्या सूचना लेखी स्वरूपात बुधवारी दिल्या आहेत. या प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यासाठी यासंदर्भातील जिल्हा परिषद लघुसिंचन विभाग, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग आदींसह बांधकाम, सिंचन, पाणी पुरवठा या तीनही विभागाच्या उपअभियंत्यांना एका पत्राव्दारे जिल्हा परिषद प्रशासनाने कळविले आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणारधडक सिंचन विहिरींच्या लाभार्थ्यांना आतापर्यंत जिल्हा परिषद यंत्रणेकडून विहिरींचा मोबदला धनाव्दारे दिला जात होता. विहिरींची कामे पूर्ण केल्यानंतर हा धनादेश बँकेत जमा करण्यासाठी जवळपास आठ दिवसांचा अवधी जात होता. परिणामी लाभार्थी शेतकऱ्यांना मन:स्ताप सहन करावा लागत होता. ही गैरसुविधा लक्षात घेता यापुढे आरटीजीएस प्रणालीव्दारे मोबदल्याची रक्कम थेट बँक खात्यावर जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. वेळेचीही बचत होणार आहे.