शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहिरींचा मोबदला आरटीजीएसव्दारे

By admin | Updated: March 15, 2017 00:11 IST

धडक सिंचन विहिरींच्या कामाचा मोबदला धनादेशाऐवजी आरटीजीएसव्दारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा...

जिल्हा परिषदेचा निर्णय : रक्कम थेट खात्यात जमा करण्याचे सीईओंचे निर्देशअमरावती : धडक सिंचन विहिरींच्या कामाचा मोबदला धनादेशाऐवजी आरटीजीएसव्दारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांनी घेतला आहे. यासंदर्भात ८ मार्च रोजी सीईओंनी आदेश जारी केले आहेत.राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या धडक सिंचन योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषदे यंत्रणामार्फत केली जाते. त्यानुसार पात्र असलेल्या लाभार्थ्यांना याचा मोबदला सिंचन विहिरीचे कामे पूर्ण केल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना धनादेशाव्दारे मोबदला दिला जात असल्याची बाब मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांनी नुकत्याच घेतलेल्या धडक सिंचन विहिरी योजनेच्या आढाव्यादरम्यान निदर्शनास आली. परिणामी धडक सिंचन विहिरींचा धनादेश मिळाल्यानंतर संबंधितांना बँकेत जमा करण्यासाठी विलंब लागत असल्याचे निदर्शनास आले. शेतकऱ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागतो. धडक सिंचन विहिरीच्या लाभार्थ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी यापुढे जिल्हा परिषदेच्या यंत्रणामार्फत केल्या जाणाऱ्या धडक सिंचन विहिरीचा मोबदला हा आरटीजीएस प्रणालीव्दारे संबंधित लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यावर जमा करण्याच्या सूचना लेखी स्वरूपात बुधवारी दिल्या आहेत. या प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यासाठी यासंदर्भातील जिल्हा परिषद लघुसिंचन विभाग, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग आदींसह बांधकाम, सिंचन, पाणी पुरवठा या तीनही विभागाच्या उपअभियंत्यांना एका पत्राव्दारे जिल्हा परिषद प्रशासनाने कळविले आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणारधडक सिंचन विहिरींच्या लाभार्थ्यांना आतापर्यंत जिल्हा परिषद यंत्रणेकडून विहिरींचा मोबदला धनाव्दारे दिला जात होता. विहिरींची कामे पूर्ण केल्यानंतर हा धनादेश बँकेत जमा करण्यासाठी जवळपास आठ दिवसांचा अवधी जात होता. परिणामी लाभार्थी शेतकऱ्यांना मन:स्ताप सहन करावा लागत होता. ही गैरसुविधा लक्षात घेता यापुढे आरटीजीएस प्रणालीव्दारे मोबदल्याची रक्कम थेट बँक खात्यावर जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. वेळेचीही बचत होणार आहे.