शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

...म्हणून नऊ एकरातील सोयाबीन पिकावर फिरवला ट्रॅक्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 19:49 IST

जुलै महिना संपत असतानासुद्धा दमदार पावसाने हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके सुकू लागली आहेत.

पापळ (अमरावती) - जुलै महिना संपत असतानासुद्धा दमदार पावसाने हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके सुकू लागली आहेत. परिणामी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंप्री निपाणी येथील शेतकरी हमीदखाँ पठाण यांनी गुरुवारी स्वत:च्या नऊ एकर क्षेत्रावरील सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर चालवून अख्खे शेत नांगरून काढले.

पापळ मंडळ अंतर्गत येणाऱ्या पिंप्री परिसरात २० ते २५ दिवसांपासून पाऊस नसल्याने सोयाबीनचे पीक वाळले. आता पाऊस येऊनसुद्धा सोयाबीन पिकाच्या वाढीसाठी फायदा होणार नाही. त्यामुळे हमीदखाँ यांनी शेत नांगरून टाकले. नऊ एकरांतील सोयाबीन पेरणीस त्यांना ६३ हजार रुपये खर्च आला होता. पिंप्री निपाणी परिसरातील ८० टक्के पीक करपले. या भागाची पाहणी करून संपूर्ण कर्जमाफी व पीकविमा कंपनीला तात्काळ सर्वेक्षणासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी सरपंच विशाल रिठे, हमीदखाँ पठाण, शाहरूख पठाण, शुभम अतकरी, उमेश रिठे, विलास रिठे, गणेश रिठे, समीर पठाण, कुमार थोरात, सलीम पठाण, विलास वाघमारे, सचिन रिठे, गणेश रिठे या शेतकऱ्यांनी केली आहे. तातडीने सर्वेक्षण न केल्यास उपोषणास बसण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAmravatiअमरावती