शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

पालवाडीत पावसामुळे घराचे छत कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तिवसा : ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहे. परतीच्या पावसामुळे तालुक्यातील पालवाडी गावात ...

ठळक मुद्देदिवाळी अंधारात । ढगाळ वातावरण, पावसाची रिपरीप कायम

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहे. परतीच्या पावसामुळे तालुक्यातील पालवाडी गावात एका घराचे छत कोसळून मोठे नुकसान झाले.ओमप्रकाश विठोबा थोरात यांच्या घराचे छत २६ ऑक्टोबर रोजी पावसामुळे कोसळले. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर थोरात कुटुंब उघड्यावर आले आहे. १९ ऑक्टोबरपासून तालुक्यात पावसाची रिपरीप सुरू आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण व पाऊस येत असल्याने सोयाबीन कापणी थांबली आहे, तर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन कापणी करून शेतातच गंजी लावून ठेवली आहे. पावसाच्या रिपरिपीमुळे शेतकरी अधिकच चिंतेत सापडला आहे. पावसामुळे शेतमजूरदेखील घरीच असल्याचे वास्तव आहे.दरवर्षी दिवाळीपूर्वी सोयाबीन विकून शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होत असते. मात्र, आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण व पावसामुळे तिवसा तालुक्यात सोयाबीन शेतातच पडून आहे. त्यामुळे शेतमजूरदेखील आठ दिवसांपासून घरीच आहेत. परिणामी शेतकऱ्यांची व शेतमजुरांची दिवाळी अंधारात जाणार आहे. सोयाबीनला दर नसल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली.

टॅग्स :Rainपाऊस