शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

विकासासाठी माध्यमांचा वाटा महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:16 IST

फोटो - चिखलदरा : आरसा दाखविणारे माध्यम असले की, विकास योग्य रीतीने घडतो. राजकारणापेक्षा समाजकारणावर अधिक भर आहे. ...

फोटो -

चिखलदरा : आरसा दाखविणारे माध्यम असले की, विकास योग्य रीतीने घडतो. राजकारणापेक्षा समाजकारणावर अधिक भर आहे. आदिवासी भागात विविध कामे करण्यात आपण सतत प्रयत्नशील असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य तथा राणा धनराजसिंह राणावत मंगरोळे चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष वासंती मंगरोळे यांनी व्यक्त केले.

चिखलदरा येथील नगर परिषद सभागृहात आयोजित कार्यशाळेत अंजनगाव सुर्जी, पथ्रोट, परतवाडा येथील विविध माध्यमांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. अंजनगाव सुर्जी येथील माझा मित्र परिवारतर्फे आयोजित या कार्यक्रमात वासंती मंगरोळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर नगराध्यक्ष विजया सोमवंशी, नगरसेवक राजेंद्र सोमवंशी, अरुण तायडे, नीता सोमवंशी, उपाध्यक्ष शेख अब्दुल शेख हैदर, बांधकाम सभापती राजेश मांगलेकर, शिक्षण सभापती अरुण तायडे, प्रमिला कंदीलवार, राष्ट्रनिर्माण प्रशासकीय अकादमीचे संस्थापक गजानन कोरे, जिजाऊ ब्रिगेडचे वक्ता प्रेमकुमार बोके, जितेंद्र रोडे, मनोज शर्मा उपस्थित होते. प्रास्ताविक वैभव खारोडे यांनी केले. याप्रसंगी मोना मंगरोळे यांनी उपस्थितांचा परिचय दिला, शिवाय वृक्षारोपण तसेच विविध उपक्रम राबविण्यात आले.