शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

‘त्या’जमिनीवर महारूद्र संस्थानचाच हक्क

By admin | Updated: July 10, 2015 00:51 IST

भातकुली तालुक्यातील मक्रंदाबाद मक्रमपूर (पूर्णानगर) येथील महारुद्र मारोती संस्थानची जमीन ४० ते ५० वर्षांपासून

न्यायालयाचा निकाल : अखेर जमीन शेतकऱ्याच्या ताब्यातून मिळविली परत प्रकाश बोबडे पूर्णानगरभातकुली तालुक्यातील मक्रंदाबाद मक्रमपूर (पूर्णानगर) येथील महारुद्र मारोती संस्थानची जमीन ४० ते ५० वर्षांपासून येथील एका शेतकऱ्याच्या ताब्यात होती. सदर जमिनीचा ताबा हा शेतकरी सोडण्यास तयार नव्हता. मात्र, ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन प्रकरण न्यायालयात दाखल केले. कित्येक वर्षांनंतर एकतर्फी निकाल लागल्याने जमीन संस्थानच्या ताब्यात देण्यात आली आहे.सदर जमिनीवर मार्की येथील मधुकर आकोलकर, पंचफुला आकोलकर, रेखा कळसकर यांचा ताबा होता. ते ४० ते ५० वर्षांपासून शेताची वाहीपेरी करीत होते. त्यामुळे सदर जमीन संस्थानला देण्यात यावी यासाठी कमिटीचे अध्यक्ष श्रीराम माधवसा बनारसे, नामदेव दामुजी पाठक, रामराव लक्ष्मण कोल्हे, मारोती शंकरसा दद्गाळ, पंकज शिरभाते यांनी न्यायालयात दाद मागितली होती. कित्येक वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल संस्थानच्या बाजूने लागला आहे. शासनातर्फे मंडल अधिकारी जे.बी. बिजवे यांनी ताबा पावती मा. उपविभागीय अधिकारी तिवसा-भातकुली यांचे आर.सी नं. आरटीएस ५९(२०) मक्रमपूर १/२०१३-१४ आदेश पारित ८ एप्रिल २०१४ आणि रिवाईन आॅर्डर १९ जून २०१५ नुसार महारुद्र मक्रंदाबादतर्फे कमिटीचे अध्यक्ष श्रीराम बनारसे यांना दिली. आदेशाप्रमाणे शेत. सर्व्हे नं. /गट न. ७२ सर्वे नं. १९/१ क्षेत्र १ हे. २१ आर पेरणी झालेल्या शेताचा ताबा पंचासमक्ष १९ जून रोजी आदेशानुसार व मंजूर क्षेत्रानुसार एकतर्फी देण्यात आले. यावेळी पंच म्हणून सुभाष आखरे, सुरेंद्र राऊत, रामकृष्ण गोरले, पंकज ठाकूर, रजू ठाकूर, पोलीस पाटील सुनंदा संजय ढोले, नानूबाई शिरभाते, राजेश महिंगे, डब्ल्यू.एन.ढाले आदी उपस्थित होते.