शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

रिचा मंगलमवर ५० हजारांचा दंड, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:21 IST

अमरावती : संचारबंदी लागू असताना वलगाव येथील रिचा मंगलमने विनापरवानगी लग्न समारंभाचे आयोजन केल्याबाबत गुन्हा दाखल झाला. याशिवाय वलगाव ...

अमरावती : संचारबंदी लागू असताना वलगाव येथील रिचा मंगलमने विनापरवानगी लग्न समारंभाचे आयोजन केल्याबाबत गुन्हा दाखल झाला. याशिवाय वलगाव ग्रामपंचायतीमार्फत ५० हजारांचा दंड ठोठावण्याची कारवाई मंगळवारी करण्यात आली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी घोषित आहे. लग्न समारंभात वधू, वरासह २५ व्यक्तींना परवानगी असताना, वलगाव येथील रिचा मंगलमने विनापरवानगी लग्न समारंभाचे आयोजन केले. ७५ ते ८० व्यक्ती उपस्थित करून गर्दी गोळा केली. याप्रकरणी अमरावती तहसील कार्यालयाच्या पथकाने धाडसत्र राबविले असता, वस्तुस्थिती निदर्शनास आली. याप्रकरणी वलगाव पोलिसांत भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये दाखल करण्यात आला. मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक शंकरराव गुल्हाने यांना वलगाव ग्रामपंचायतीने ५० हजारांचा दंड आकारला. या कार्यवाहीत वलगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक वाकोडे, जमादार लाेखंडे, निवासी नायब तहसीलदार जी.जी. कडू, वलगावचे मंडळ अधिकारी एम.व्ही. साव, तलाठी गावनेर, कोतवाल भूषण तसरे, ग्राम विकास अधिकारी वैद्य उपस्थित होते.