शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

महसूल वसुलीत जिल्हा माघारला

By admin | Updated: March 27, 2016 00:10 IST

मार्चअखेरीस महसूल विभागात वसुलीबाबत प्रचंड काथ्याकुट सुरू आहे. आर्थिक वर्ष संपलाय, अवघे आठ दिवस शिल्लक असताना वसुलीचा आकडा ५८ टक्क्यांवर ...

पाच दिवसांत ४५ टक्क्यांचे लक्ष : विभागाचे वाढले 'हार्टबीट'अमरावती : मार्चअखेरीस महसूल विभागात वसुलीबाबत प्रचंड काथ्याकुट सुरू आहे. आर्थिक वर्ष संपलाय, अवघे आठ दिवस शिल्लक असताना वसुलीचा आकडा ५८ टक्क्यांवर स्थिरावल्याने विभागाचे हार्टबीट वाढले आहेत. राज्य शासनाने २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी ठरवून दिलेल्या वसुलीच्या ३८७.९३ लाखांच्या उद्देशापैकी १८ मार्चपर्यंत अमरावती विभागाने २४६ कोटी ७३ लाख महसूल वसुली केली. हे प्रमाण निर्धारित उद्देशाच्या ६३.६० टक्के आहे; तथापि यातही विभागाच्या तुलनेत अमरावती जिल्हा माघारला आहे. अमरावती जिल्ह्याची महसूल वसुली ५७.६२, अकोला ७४.७१, यवतमाळ ६७.०८, बुलडाणा ६१.३८ तर वाशिम जिल्ह्यातील वसुलीची टक्केवारी ५७.२९ टक्के आहे. अमरावती महसूल विभागाला सन २०१५-१६ साठी ३८७.९३ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार पाचही जिल्ह्यातील महसूल प्रशासनाने महसूल वसुलीची मोहीम राबविली. ३१ मार्चनंतर १ एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष लागत असल्याने महसूल विभागाने वसुलीसाठी कंबर कसली आहे. चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी ८ दिवस शिल्लक असेल तरी त्यातील चार दिवस सुट्या आल्याने महसूल यंत्रणेचा ताप वाढला आहे.