शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

भूजल उपशावर निर्बंध, बोअरवेल खोदाईवर नियंत्रण

By admin | Updated: April 24, 2016 00:04 IST

बेसुमार पाणी उपशामुळे खालावलेला भूजल साठा आणि पाण्याच्या शोधासाठी भूगर्भात खोलवर जाण्याच्या

जलपातळी घटली : महाराष्ट्र भूजल अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणीअमरावती : बेसुमार पाणी उपशामुळे खालावलेला भूजल साठा आणि पाण्याच्या शोधासाठी भूगर्भात खोलवर जाण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी २०० फुटापेक्षा खोलवर बोअरवेल खोदण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्यात पाणी टंचाईने उग्ररुप धारण केले आहे. या टंचाई स्थितीमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असल्याने बोअरवेलच्या खोलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र भूजल (विकास व्यवस्थापन) अधिनियमाची राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यात यापुढील काळात दुष्काळी परिस्थिती टाळण्यासाठी बोअरवेल खोदाईवर नियंत्रण आणणे गरजेचे झाले आहे. जमिनीत जेवढे पाणी मुरते, त्यापेक्षा कित्येक पटींनी अधिक पाणी भूगर्भातून उपसले जावे. राज्याच्या काही भागात भुजलाचे अतिशोषण झाले आहे. भूजलाचा वापर आणि शोषित पाणलोटचे नियमन, त्याचे दुष्परिणाम तसेच लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करण्यासंदर्भातील एक दृष्टीनिबंध भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने तयार केला आहे. त्यामध्ये पाणलोट क्षेत्रात होणारा भूजलाचा अतिरेकी वापर, स्थिरता, विहिरीमधील कमी झालेले पाणी आणि सिंचन क्षेत्रात झालेली घट यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्याची स्थितीमार्च २०१६ मध्ये अचलपूर, चांदूरबाजार, चांदूररेल्वे आणि अंजनगाव सुर्जी तालुका वगळता अन्य तालुक्यातील भूजल पातळीत सरासरी ०.१८ मिटरने घट दिसून आली आहे. मार्च २०१६ मध्ये भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने भूजल पातळीचे सर्वेक्षण करण्यात आले. यात १४३ विहिरीतील निरीक्षण नोंदविण्यात आले. ड्रायझोनमध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्रात बोअरवेल करता येत नाही.