शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

दुर्लभ ग्रंथ, भांड्यांवर परदेशी लेखकांचे संशोधन

By admin | Updated: January 18, 2015 22:27 IST

श्रीक्षेत्र रिद्धपूर महानुभावांचे तीर्थक्षेत्र म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेले हे तीर्थक्षेत्र विकासाच्या बाबतीत मात्र आजही उपेक्षितच आहे. विविध ग्रंथात येथे २५० मंदिर

सुरेश सवळे - चांदूरबाजारश्रीक्षेत्र रिद्धपूर महानुभावांचे तीर्थक्षेत्र म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेले हे तीर्थक्षेत्र विकासाच्या बाबतीत मात्र आजही उपेक्षितच आहे. विविध ग्रंथात येथे २५० मंदिर असल्याचा उल्लेख असला तरी सध्या येथे १५० मंदिरे अस्तित्वात दिसतात तर नजीकच्या दाभेरी येथे ५० मंदिर अस्तित्वात आहेत. येथील गोपीराज ग्रंथ संग्रहालयात ४०० वर्षापूर्वीचे ग्रंथ व भांडी असली तरी याचे जतन करण्याचे प्रयत्न स्वत: येथील महंतांनीच केले आहे. त्यासाठी येथील महंतांनी कोणाच्याही मदतीची अपेक्षा केली नाही. या ग्रंथाची दखल अमेरिका व रशियाच्या लेखकांनी घेतली व यावर संशोधन करून त्यांनी ग्रंथ लिहीले. मात्र शासन व पुरातत्व विभागाने मात्र या ऐतिहासिक व पौराणिक धरोवराकडे सपशेल दुर्लक्ष केले.हे ग्रंथ गोविंद प्रभूकालीन आहेत. ४०० वर्षांपूर्वी ऋषिमुनी त्यांचेकडील तयार केलेल्या कागदावर धर्मग्रंथाचे लिखाण करीत होते. अशा प्रकारचे शेकडो ग्रंथ श्रीक्षेत्र रिद्धपूर येथील महंत गोपीराज शास्त्री यांच्या ग्रंथालयात पाहावयास मिळतात. यात ५०० वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेले ‘लीळाचरित्र’ जे पूर्वार्ध व उत्तरार्ध या दोन भागात आहे. महंताच्या दिलेल्या माहितीनुसार एकूण ३५० धर्मग्रंथ आहेत. या ग्रंथाचे जतन करण्याचे प्रयत्न याच ग्रंथालयातून होत आहे. यासाठी कोणाचीही मदत मिळाली नाही व तशी विनंतीही गोपीराज महंतांनी केली नाही.भगवान चक्रधर स्वामी यांनी े जे उपदेश केले याची नोंद अमेरिकेच्या लेडी एनफिल्ड हाऊस यांनी आपल्या ‘दि डिईडस् आॅफ गार्ड इन रिद्धपूर’ या पुस्तकात केली असून याचे प्रकाशन ‘आॅक्सफोर्ड युनिव्हरसिटी’ येथे झाले होते. रशियाचे डॉ. इ. एन. रिसाईट यांनी या ग्रंथाचे संशोधन करून ग्रंथ लिहिला. १९८२ मध्ये डॉ. व्ही. बी. कोलते यांनी ‘लिळाचरित्र’ लिहिले. त्यानंतर डॉ. पुरुषोत्तम नागापूरे यांनीही याचा अनुवाद केला. हिंगोली जिल्ह्यातील बोराळा येथील बी. जी. जाधव यांनी सुद्धा लिळाचरित्राचा अनुवाद लिहिला.