शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

रामापूर मायनर नादुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:00 IST

शहापूर प्रकल्पाला डावा व ऊजवा असे दोन मुख्य कालवे आहेत. एक रामापूर मायनर व दुसरा पांढरी मायनर. यातील रामापूर मायनरची परिस्थिती अतीदयनिय आहे. या रस्त्यावरून ट्रॅक्टर, दुचाकी, बैलगाड्या शेतकरी, मजुरांची सतत वर्दळ राहते. पावसाळ्याच्या दिवसांत या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडून त्यामध्ये पावसाचे पाणी साचते. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो.

ठळक मुद्देपावसाळ्यात दुरवस्था : मार्गात चिखल, लोकप्रतिनिधींचा लक्षवेध

लोकमत न्यूज नेटवर्कपथ्रोट : शहानूर प्रकल्प पूर्ण होऊन ३० वर्षे होत असताना रामापूर मायनरच्या रस्त्याचा वनवास संपलेला नाही. पावसाळयात हा रस्ता चिखलार रूतला आहे.या रस्त्यावर एक ट्रॉली मुरुमदेखील टाकण्यात आलेला नाही. १० वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत तोंडी निवेदन व प्रसार माध्यमातून वारंवार मागणी झाली. तीन किमी अंतर असलेल्या रामापूर मायनरच्या खड्ड्यांमध्ये १० ते १५ ट्रॉल्या मुरूम जरी टाकला तरी या रस्त्याची समस्या मार्गी लागेल, असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. मात्र शहापूर विभागाचे धोरण याबाबत उदासिन का, असा प्रश्न शेतकरी व मजूर वर्गांतर्फे केला जात आहे.शहापूर प्रकल्पाला डावा व ऊजवा असे दोन मुख्य कालवे आहेत. एक रामापूर मायनर व दुसरा पांढरी मायनर. यातील रामापूर मायनरची परिस्थिती अतीदयनिय आहे. या रस्त्यावरून ट्रॅक्टर, दुचाकी, बैलगाड्या शेतकरी, मजुरांची सतत वर्दळ राहते. पावसाळ्याच्या दिवसांत या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडून त्यामध्ये पावसाचे पाणी साचते. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यावर अनेकदा बैल दगावल्याच्या घटना घडल्या. शहानूर विभागाचे अधिकारीवर्ग हे प्रकल्पाकडे पांढरी ते शहरातून गेलेल्या डांबरीकरणाच्या रस्त्यावरून ये-जा करतात. त्यामुळे मातीच्या रस्त्याबाबत ते अनभिज्ञ आहेत. तीन वर्षांपूर्वी शहानूर विभागाचे एसडीओ मोहिते यांनी शेतकºयांच्या निवेदनावरून रामापूर मायनरची पाहणी केली होती. शेतकºयांना दुरुस्तोबाबत आश्वासनही दिले होते. मात्र, ते अद्याप गुलदस्त्यातच आहे. रस्ता अजून 'जैसे थे' च्याच स्थितीत आहे.या रस्त्यावर खड्डे असल्याने बैलांचा अपघात होऊन ते मरणपंथाला लागत आहेत. शहानूर विभागाकडे तक्रारी दिल्यावरही मुरुम टाकला नाही.- किशोर पटोकार, शेतकरीआजपर्यंत या रस्त्यावर कागदोपत्री किती मुरुम टाकण्यात आला, याची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी.- रामेश्वर नागपुरे, शेतकरी 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकRainपाऊस