शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

भिलखेड्यात तीन घराची राखरांगोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:12 IST

तालुक्यातील बोराळा भिलखेडा येथे शुक्रवारी दुपारी १२ वाजता अचानक आग लागून तीन घरांची राखरांगोळी झाली. या आगीत तीन बकऱ्या ठार झाल्या, तर आदिवासी कुटुंब उघड्यावर आले आहे.

ठळक मुद्देकुटुंब उघड्यावर : तीन बकऱ्याही जळाल्या

आॅनलाईन लोकमतचिखलदरा : तालुक्यातील बोराळा भिलखेडा येथे शुक्रवारी दुपारी १२ वाजता अचानक आग लागून तीन घरांची राखरांगोळी झाली. या आगीत तीन बकऱ्या ठार झाल्या, तर आदिवासी कुटुंब उघड्यावर आले आहे.शुक्रवारी दुपारी बोराळा भिलखेडा येथे जलयुक्त शिवार अंतर्गत ग्रामस्थांची बैठक सुरू असताना सुंदरलाल गंगाराम काळे, रामकिसन चिमोटे, पतिराम धोटे या तीन आदिवासींच्या घरांना अचानक आग लागली. ग्रामस्थांनी अचलपूर येथील अग्निशमन दलाला माहिती दिली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण नष्ट झाले होते. या तीनही कुटुंबात प्रत्येकी पाच असे एकूण १५ सदस्य राहतात. रामकिसन चिमोटे मजुरीसाठी बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप होते. जिल्हा परिषद सदस्य दयाराम काळे, पंचायत समिती सभापती कविता काळे, सदस्य बन्सी जामकर, सरपंच संजय भासकर यांनी घटनास्थळाला भेट दिली.५० हजारांची रोकड जळालीघरामागील बांबूच्या झाडाच्या घर्षणाने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून, या आगीत घरातील धान्य, कपडे, अंथरूण-पांघरूण, भांडे आणि तिघांच्या घरातील ५० हजारांची रोकड जळाली. सोन्या-चांदीचे दागिनेसुद्धा या आगीत नष्ट झाले. गोठ्यात बांधलेल्या तीन बकºया होरपळून ठार झाल्या. तिन्ही कुटुंब उघड्यावर आल्याने प्रशासनाने तात्काळ मदत देण्याची मागणी दयाराम काळे यांनी केली आहे.संसार झाला उद्ध्वस्तचिखलदरा तालुक्यात वॉटर कप स्पर्धा अंतर्गत खेड्यांमध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या बैठका सुरू आहेत. बोराळा भिलखेडा येथील आदिवासींसोबत प्रशासकीय अधिकारी जलयुक्त शिवार योजनेची बैठक होत असताना, या घराला आग लागली आणि क्षणात त्यांचा आयुष्यभर जमा केलेला संसार उद्ध्वस्त झाला. हा विचित्र योगायोग चर्चेचा विषय ठरला होता.