शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

राजीव गांधी यांनीच देशात संगणकीय क्रांती केली

By admin | Updated: May 24, 2016 00:44 IST

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीच खऱ्या अर्थाने जिल्ह्यात संगणकक्रांती केली, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण)चे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले.

बबलू देशमुख : राजीव गांधी पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम अमरावती : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीच खऱ्या अर्थाने जिल्ह्यात संगणकक्रांती केली, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण)चे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोेजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे महासचिव संजय मापले यांनीदेखील त्यांचे विचार व्यक्त केले. प्रास्ताविक भय्यासाहेब मेटकर यांनी केले. देशात नवतंत्रज्ञान आणण्याचे कार्य खऱ्या अर्थाने त्यांच्याच कारकिर्दीत झाले. त्यांनी नवतंत्रज्ञाच्या सहाय्याने देशाची झपाट्याने प्रगती होणार, हे हेरले होते, असे त्यांचे महान कार्य देशाला लाभले.यावेळी माजी राज्यमत्री यशवंतराव शेरेकर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्य विद्या देडू, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश उईके, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष श्रीराम नेहर, महिलाध्यक्ष छाया दंडाळे, प्रल्हाद ठाकरे, जयंत देशमुख, संजय लायदे, मनोज देशमुख, लोकसभा युवका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बबलू बोबडे, भागवतराव खांडे, सतीश धोंडे, दिलीप तायडे, अक्षय कडू, विठ्ठल सरडे, अनिकेत लायदे, राजेंद्र चौधरी आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)