शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधी यांनीच देशात संगणकीय क्रांती केली

By admin | Updated: May 24, 2016 00:44 IST

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीच खऱ्या अर्थाने जिल्ह्यात संगणकक्रांती केली, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण)चे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले.

बबलू देशमुख : राजीव गांधी पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम अमरावती : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीच खऱ्या अर्थाने जिल्ह्यात संगणकक्रांती केली, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण)चे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोेजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे महासचिव संजय मापले यांनीदेखील त्यांचे विचार व्यक्त केले. प्रास्ताविक भय्यासाहेब मेटकर यांनी केले. देशात नवतंत्रज्ञान आणण्याचे कार्य खऱ्या अर्थाने त्यांच्याच कारकिर्दीत झाले. त्यांनी नवतंत्रज्ञाच्या सहाय्याने देशाची झपाट्याने प्रगती होणार, हे हेरले होते, असे त्यांचे महान कार्य देशाला लाभले.यावेळी माजी राज्यमत्री यशवंतराव शेरेकर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्य विद्या देडू, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश उईके, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष श्रीराम नेहर, महिलाध्यक्ष छाया दंडाळे, प्रल्हाद ठाकरे, जयंत देशमुख, संजय लायदे, मनोज देशमुख, लोकसभा युवका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बबलू बोबडे, भागवतराव खांडे, सतीश धोंडे, दिलीप तायडे, अक्षय कडू, विठ्ठल सरडे, अनिकेत लायदे, राजेंद्र चौधरी आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)