शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने सोयाबीनला फुटले कोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 05:00 IST

तालुक्यात २५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात सोयाबीनचा पेरा आहे. सुरुवातीला पेरणीपासून वेळोवेळी चांगला पाऊस आल्याने यंदा पीक चांगले होईल, अशी आशा होती. परंतु, पीक कापणीवेळी पावसाने चांगलाच जोर धरल्याने शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेले उडीद, मुंग, तीळ हे पीक हातचे गेले. शेतकऱ्यांची आस सोयाबीनवर होती. परंतु १५ दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे वाळलेल्या सोयाबीनच्या शेंगांमधून आता कोंब फुटायला लागले आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची दिवाळी अंधारात : ३३ टक्क्यांवर नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : यंदा खरिपाला पोषक वातावरण मिळाल्याने चांगले उत्पादन होण्याची आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, ऐन पीक कापणीच्या वेळी सलग पावसाने विविध रोगांसह कोंब फुटू लागल्याने पुन्हा निराशाच हाती आली आहे. अतिपावसाने उडीद, मूग या पिकांबरोबर सोयाबीनही शेतकऱ्यांच्या हातून निसटण्याची चिन्हे आहेत.तालुक्यात २५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात सोयाबीनचा पेरा आहे. सुरुवातीला पेरणीपासून वेळोवेळी चांगला पाऊस आल्याने यंदा पीक चांगले होईल, अशी आशा होती. परंतु, पीक कापणीवेळी पावसाने चांगलाच जोर धरल्याने शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेले उडीद, मुंग, तीळ हे पीक हातचे गेले. शेतकऱ्यांची आस सोयाबीनवर होती. परंतु १५ दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे वाळलेल्या सोयाबीनच्या शेंगांमधून आता कोंब फुटायला लागले आहेत. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेला घासदेखील या पावसाने हिरावल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीनच्या हिरव्या दाण्यातूनच आता कोंब बाहेर येत आहे. १५ दिवसांपूर्वी भरघोस पिकाचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांची सध्या शेतात जायचीही हिंमत होत नसल्याचे अनेकांनी सांगितले.तालुक्यात आधी खोडअळी व मोझिला व्हायरसने पिकाचे नुकसान केले. तलाठी व कृषी सहायक यांच्याकडून सर्व्हे सुरू असून ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. अहवाल शासनाकडे पाठविला आहे.- राजेंद्र इंगळे, तहसीलदार

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती