शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
5
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
6
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
7
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
8
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
9
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
10
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
11
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
12
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
13
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
14
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
15
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
16
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
17
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
18
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
19
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
20
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले

जलयुक्त शिवार अभियानात लोकसभाग महत्त्वाचा

By admin | Updated: February 12, 2015 00:22 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात २५३ गावांची निवड करण्यात आली आहे. १९३ गावांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

अमरावती : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात २५३ गावांची निवड करण्यात आली आहे. १९३ गावांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. फेब्रुवारी अखेरीस कामांना सुरूवात होणार आहे. शासकीय निधीच्या व्यतिरिक्त जलसंधारणाची कामे करुन जिल्हा टंचाईमुक्त करायचा असल्याने लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.जिल्ह्यातील ६० गावांमध्ये डीपीडीसी, महात्मा फुले जल व भूमी सूधारण नरेगा आणि सीएआरच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच अभियानात निवडलेल्या प्रत्येक गावासाठी एक नोडल अधिकाऱ्याची नियुक्त करण्यात आली आहे. गुरूवार हे अधिकारी गाव मुक्कामी राहून कामांचा आराखडा करणार आहे. गावकऱ्यांशी चर्चा करुन आराखडे गावकऱ्यांशी चर्चा करुन अंतिम स्वरुप देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.या अभियानासाठी जिल्हा व तालुकास्तरावर जलसंधारण तज्ज्ञ व अशासकीय सदस्यांचा समावेश असणाऱ्या समित्यांचे गठण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामधील कामे ३० जून २०१५ पर्यंत पूर्ण करुन जलसाठ्याची साठवन करण्यावर भर देण्यात येणार आहे. व ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत निवडलेल्या २५३ गावे टंचाईमुक्त करण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत.