शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
2
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
3
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
4
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
5
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
6
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
7
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
8
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
9
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
10
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
11
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
12
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
13
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
14
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
15
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
16
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
17
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
18
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
19
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
20
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय

जलयुक्त शिवार अभियानात लोकसभाग महत्त्वाचा

By admin | Updated: February 12, 2015 00:22 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात २५३ गावांची निवड करण्यात आली आहे. १९३ गावांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

अमरावती : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात २५३ गावांची निवड करण्यात आली आहे. १९३ गावांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. फेब्रुवारी अखेरीस कामांना सुरूवात होणार आहे. शासकीय निधीच्या व्यतिरिक्त जलसंधारणाची कामे करुन जिल्हा टंचाईमुक्त करायचा असल्याने लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.जिल्ह्यातील ६० गावांमध्ये डीपीडीसी, महात्मा फुले जल व भूमी सूधारण नरेगा आणि सीएआरच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच अभियानात निवडलेल्या प्रत्येक गावासाठी एक नोडल अधिकाऱ्याची नियुक्त करण्यात आली आहे. गुरूवार हे अधिकारी गाव मुक्कामी राहून कामांचा आराखडा करणार आहे. गावकऱ्यांशी चर्चा करुन आराखडे गावकऱ्यांशी चर्चा करुन अंतिम स्वरुप देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.या अभियानासाठी जिल्हा व तालुकास्तरावर जलसंधारण तज्ज्ञ व अशासकीय सदस्यांचा समावेश असणाऱ्या समित्यांचे गठण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामधील कामे ३० जून २०१५ पर्यंत पूर्ण करुन जलसाठ्याची साठवन करण्यावर भर देण्यात येणार आहे. व ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत निवडलेल्या २५३ गावे टंचाईमुक्त करण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत.