शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानात लोकसभाग महत्त्वाचा

By admin | Updated: February 12, 2015 00:22 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात २५३ गावांची निवड करण्यात आली आहे. १९३ गावांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

अमरावती : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात २५३ गावांची निवड करण्यात आली आहे. १९३ गावांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. फेब्रुवारी अखेरीस कामांना सुरूवात होणार आहे. शासकीय निधीच्या व्यतिरिक्त जलसंधारणाची कामे करुन जिल्हा टंचाईमुक्त करायचा असल्याने लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे जिल्हाधिकारी यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.जिल्ह्यातील ६० गावांमध्ये डीपीडीसी, महात्मा फुले जल व भूमी सूधारण नरेगा आणि सीएआरच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच अभियानात निवडलेल्या प्रत्येक गावासाठी एक नोडल अधिकाऱ्याची नियुक्त करण्यात आली आहे. गुरूवार हे अधिकारी गाव मुक्कामी राहून कामांचा आराखडा करणार आहे. गावकऱ्यांशी चर्चा करुन आराखडे गावकऱ्यांशी चर्चा करुन अंतिम स्वरुप देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.या अभियानासाठी जिल्हा व तालुकास्तरावर जलसंधारण तज्ज्ञ व अशासकीय सदस्यांचा समावेश असणाऱ्या समित्यांचे गठण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामधील कामे ३० जून २०१५ पर्यंत पूर्ण करुन जलसाठ्याची साठवन करण्यावर भर देण्यात येणार आहे. व ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत निवडलेल्या २५३ गावे टंचाईमुक्त करण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत.