शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत प्रत्येक शेताला पाणी

By admin | Updated: March 28, 2016 00:09 IST

गतिमान सिंचन लाभ कार्यक्रम प्रत्येक शेताला पाणी पाणलोट क्षेत्रविकास आणि प्रती थेंब अधिक पाणी या महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश असलेली प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राज्यात राबविली जाणार आहे.

आराखडे मागवले : जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारीअमरावती : गतिमान सिंचन लाभ कार्यक्रम प्रत्येक शेताला पाणी पाणलोट क्षेत्रविकास आणि प्रती थेंब अधिक पाणी या महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश असलेली प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राज्यात राबविली जाणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यांचे जिल्हा सिंचन आराखडे तयार करायचे आहेत. जिल्हास्तरावर योजनेचे दैनंदिन सनियंत्रण व अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमलबजावणी समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्ह्यांचे जिल्हा सिंचन आराखडे तयार करण्याची जबाबदारी या समितीची आहे. जिल्ह्यात उपलब्ध असलेले पाणी, पाणी आरक्षण, शेती, पिकाखालील एकूण क्षेत्र, सिंचनाखालील एकूण क्षेत्र या सर्व बाबीच्या अनुषंगाने ही योजना राबविण्यासाठी जिल्हा सिंचन आराखडे तयार होणार आहेत. त्या आधारे सर्वाधिक निकड असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रभावीपणे राबविली जाणार आहे. जिल्हा सिंचन आराखडे तयार करताना प्रधानमंत्री आराखडे तयार करताना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, त्याचप्रमाणे जिल्हा सिंचन आराखडा केंद्र शासनाने तयार केलेल्या टेम्पलेटमध्ये तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)आराखडे तयारीसाठी प्रत्येकी १० लाखराज्यातील १६ जिल्ह्यांचे सिंचन आराखडे तयार करण्यासाठी प्रति जिल्हा १० लाख याप्रमाणे १.६० कोटी रुपये निधी याआधीच वितरित करण्यात आला. उर्वरीत १८ जिल्ह्यांसाठी १.८० कोटींचा निधी २१ मार्च रोजी कृषी, पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाने वितरित केला आहे.