शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

पोलिसांनी परतविले ३०० गोवंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:06 IST

तालुक्यातील बऱ्हाणपूर-बेलोरा मार्गाने ३०० गोवंश शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास पायी नेण्यात येत होते. याची माहिती बजरंग दल कार्यकर्त्यांकरवी पोलिसांना देण्यात आली. जनावरांची चौकशी केल्यानंतर रविवारी ती जनावरे सोडून देण्यात आली.

ठळक मुद्देपावत्या संशयाच्या भोवऱ्यात : मोर्शी बाजार समितीशी धागेदोरे?

लोकमत न्यूज नेटवर्कचांदुर बाजार : तालुक्यातील बऱ्हाणपूर-बेलोरा मार्गाने ३०० गोवंश शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास पायी नेण्यात येत होते. याची माहिती बजरंग दल कार्यकर्त्यांकरवी पोलिसांना देण्यात आली. जनावरांची चौकशी केल्यानंतर रविवारी ती जनावरे सोडून देण्यात आली.गेल्या काही दिवसांपासून जनावरांच्या अवैध वाहतुकीमुळे चांदूर बाजार तालुका सातत्याने चर्चेत राहिला आहे. शनिवारी अमरावती येथील व्यापाऱ्याने मोर्शी कृषिउत्पन्न बाजार समिती मधून ३०० गोवंश पशू खरेदी केले. ही जनावरे बºहाणपूर ते बेलोरा मार्गे अमरावतीकडे पायी नेण्यात येत होती. बेलोरा येथील बजरंग दल कार्यकर्त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तात्काळ माहिती चांदूर बाजार पोलीस ठाण्याला दिली. ठाणेदार अजय आकरे यांनी घटनास्थळ गाठून सर्व जनावरे बेलोरा येथील जिल्हा परिषद शाळेत पोलीस निगराणीत ठेवले. यासोबतच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये करिता पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी काही व्यापारी आले आणि जनावरे आपल्या मालकीची असल्याचे सांगत जनावरांच्या कायदेशीर पावत्या पोलिसांना दाखवल्यामुळे बजरंग दल व गावकºयांच्या ताब्यात असलेल्या सर्व जनावरांची रविवारी सकाळी सुटका करावी लागली.तालुक्यातील बेलोरा-वाठोडा मार्गावर १५ फेब्रुवारीला सहा मिनी ट्रक पकडून २७ गोवंशांची सुटका करण्याचे ताजे प्रकरण आहे. विशेष म्हणजे, ही दोन्ही प्रकरणे मोर्शी बाजार समितीशी जुळलेली आहेत.