शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

पोलिसांचे मार्गदर्शन सुरू

By admin | Updated: September 25, 2015 01:02 IST

मागील दोन दिवसांपासून ‘ऐलान’ करण्याचा शिरस्ता सुरुच आहे. मुस्लिम धर्मांमध्ये बकरी ईदला महत्व असून पूर्वजांच्या आठवणींना उजाळा दिला जातो.

अमरावती : मागील दोन दिवसांपासून ‘ऐलान’ करण्याचा शिरस्ता सुरुच आहे. मुस्लिम धर्मांमध्ये बकरी ईदला महत्व असून पूर्वजांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. कुटुंबांतील मृत व्यक्तिंच्या नावे बकरी ईदनिमित्त ‘कुर्बानी’ दिली जाते. ही परंपरा मुस्लिम धर्मांत वर्षांनुवर्षापासून सुरु आहे. मात्र गोवंश हत्याबंदीमुळे बैल, वळू, गाय यांची हत्या करता येत नाही. तर दुसरीकडे पोलिसांनी बकरी ईदमध्ये कोणीही गोवंश हत्या करु नये, यासाठी उपाययोजना चालविला आहेत. मुुस्लिम समाजातील प्रतिष्ठीत नागरिक, लोकप्रतिनिधींची बैठक घेवून गोवंश हत्याबंदीचे उल्लघंन होणार नाही, ही काळजी घेतली जात आहे. बकरी ईदनिमित्त गोवंश ऐवजी बोकड, शेळी, मेंढी या प्राण्यांची कत्तल केल्यास धार्मिक परंपरा जपून अन्य धर्मियांच्या भावनांना ठेच पोहचणार नाही, ही जनजागृती पोलीस प्रशासन मुस्लिम समाजात करीत आहेत. बकरी ईदमध्ये ‘कुर्बानी’वरुन कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी मुस्लिम समाजाने यंदा गोवंश हत्या न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने समाजात जनजागृती व्हावी, यासाठी मशिदीतून ‘ऐलान’ केले जात आहे. ही जबाबदारी मौलवींवर सोपविण्यात आली आहे. तसेच एकमेकांना भेटताना मुस्लिम बांधव गोवंशाची हत्या करु नये, असे आवर्जून सांगत आहेत.