शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पांढरीत पोलिसांचा डेरा; जिल्हाधिकारी, एसपींची भेट; शांततेचे आवाहन

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 12, 2024 21:26 IST

मंगळवारच्या ग्रामसभेत यापूर्वीचे दोन्ही ठराव सर्वानुमते रद्द

अमरावती: शहरात सोमवारी झालेल्या तोडफोड, लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकारी सौरभ कटियार व जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी पांढरी खानमपूर येथे भेट दिली. येथे मंगळवारी ग्रामसभा आयोजित होती. यामध्ये उपस्थित दोन हजार नागरिकांनी हात उंचावून यापूर्वीचे दोन्ही ठराव एकमताने रद्द केले.

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथे प्रवेशद्वार कमानीवरून तणावपूर्ण स्थिती आहे. येथील काही नागरिकांनी ७ मार्चपासून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू असताना ११ मार्चला या आंदोलनाला गालबोट लागले. आंदोलनकर्त्यांद्वारा दगडफेड, वाहनाची मोडतोड करण्यात आली. तर पोलिसांद्वारा अश्रुधूर व लाठीचार्ज करण्यात आला होता.

या पार्श्वभूमीवर मंगळवारच्या ग्रामसभेसाठी ४०० वर पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता. यामध्ये २६ जानेवारी २०२० व २०२४ रोजी घेतलेला प्रवेशद्वाराबाबतचा ठराव क्रमांक ५ आणि ठराव क्रमांक ७ रद्द करण्यात आला आहे. याबाबत निर्णय बहुमताने व अविरोध पारित झाला. गावच्या प्रवेशद्वारावर सशस्त्र पोलिस तैनात होते. गावात पोलिस पथके आळीपाळीने गस्त घालत होती.

टॅग्स :Amravatiअमरावती