शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

पेठमांगरुळी-जरूड रस्त्याला काटेरी झुडुपांचा विळखा

By admin | Updated: December 19, 2015 00:21 IST

दिवसभर वर्दळ असलेल्या जरूड-पेठमांगरुळी या मार्गावर काटेरी झुडुपे, बाभळीची झाडे रस्त्यावर आल्याने व रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडले आहेत.

वळण मार्गावर अपघाताचा धोका : सात वर्षांपासून रस्ते विकासाची कामे रखडलीपेठ मांगरुळी : दिवसभर वर्दळ असलेल्या जरूड-पेठमांगरुळी या मार्गावर काटेरी झुडुपे, बाभळीची झाडे रस्त्यावर आल्याने व रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटनांत वाढ झाली आहे. वाढत्या काटेरी झुडुपांमुळे दुचाकी, चार चाकी व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने त्याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. पेठमांगरुळी-जरुड मार्गावरून लोणी, सावंगा, करजगाव, काचुर्णा, पेठमांगरुळी, वावरुळी आदी गावांतील शेकडो वाहने ये-जा करतात. या परिसरातील गावांचा वरूडला व बाहेरगावी जाण्यासाठी हाच प्रमुख मार्ग आहे. परंतु रस्ता अतिशय अरूंद, काटेरी झुडपांनी वेढला असल्यामुळे व रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालवणे दुरच पायदळ चालणे दुरापास्त झाले आहे. वळण मार्गावर अपघात होत आहेत. या काटेरी झुडुपांमुळे समोरून येणारे वाहनच नजरेस पडत नाही. दोन वाहन एकाच वेळी आल्यास झुडपाची काटे प्रवाशांना रुततात दिवसेंदिवस या झाडांचा त्रास वाढत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या सात वर्षापासून या रस्त्याचा विकास खुंटला आहे. जिल्हा परिषद प्रशासन व लोकप्रतिनिधीचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. या भागातून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी एक वेळ तरी या रस्त्यावरून प्रवास करावा व रस्त्याचे निरीक्षण करावे, असे नागरिक बोलत आहे. जिल्हा परिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी या रस्त्याचे रुंदीकरण, खडीकरण व डांबरीकरणासाठी चक्काज आंदोलनाचा इशारा दिला. (वार्ताहर)