शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

जात प्रमाणपत्रांच्या प्रस्तावांचा ढीग

By admin | Updated: January 6, 2015 22:51 IST

विद्यार्थ्यांसह नागरिकांना हवे असलेले प्रमाणपत्र वेळेत मिळावे, यासाठी प्रशासनाने महा ई-सेवा केंद्र सुरू केले. मात्र याच्या कामकाजात सुसूत्रता नसल्याने महत्त्वाची प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी गरजूंना

गैरसोय : नागरिकांचे प्रस्ताव संथगतीने निकालीअमरावती : विद्यार्थ्यांसह नागरिकांना हवे असलेले प्रमाणपत्र वेळेत मिळावे, यासाठी प्रशासनाने महा ई-सेवा केंद्र सुरू केले. मात्र याच्या कामकाजात सुसूत्रता नसल्याने महत्त्वाची प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी गरजूंना हेलपाटे मारावे लागत आहे. जातप्रमाणपत्राचे हजारो प्रस्ताव तहसील व उपविभागात पडून आहेत. राज्य शासनाने विविध जाती, समाजाला नोकरी व शिक्षणात आरक्षण लागू केले. त्यामुळे शासकीय नोकरीसाठी अर्ज करताना अनेक उमेदवारांना जातप्रमाणपत्र व नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्राची गरज भासत आहे. त्याचबरोबर शैक्षणिक सुविधांचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला, शपथपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र काढावे लागत आहे. कागदपत्रासाठी धावाधावपूर्वी सेतू सुविधा केंद्रातून ही प्रमाणपत्रे काढण्याची सुविधा होती. मात्र जिल्हा प्रशासनाने सेतू केंद्र बंद करुन शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी महा ईसेवा केंद्राद्वारे ही सुविधा सुरु केली. गरजूंना जवळच्या ठिकाणी सर्व प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध व्हावीत, हा त्यामागील व्यापक उद्देश आहे. जात प्रमाणपत्र काढण्यासाठी मुस्लिम व मराठा समाजाच्या उमेदवारांना १९६७ पूर्वीचे खसरा पाहणी पत्र, वडिलांचा शाळेचा दाखला आदी कागदपत्रे जोडण्याचे सांगण्यात आले होते. केवळ खसरा पाहणीपत्र मिळविण्यासाठी तहसील कार्यालय, नगर भूमापन विभाग, असे अनेक रेकॉर्ड मिळवितानाही नागरिकांना धावाधाव करावी लागते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मार्ग काढणे गरजेचे झाले आहे. (प्रतिनिधी)