शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

सर्वशिक्षा अभियानाचे फिजीओथेरपी केंद्र बंद

By admin | Updated: January 7, 2015 22:44 IST

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सर्वशिक्षा अभियान अंतर्गत येथील गर्ल्स हायस्कुलच्या प्रागंणात सुरु करण्यात आलेले फिजोओथेरपी केंद्र बंद पडले आहे. त्यामुळे अपंग विद्यार्थ्यांची गैरसोय होत

अमरावती : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या सर्वशिक्षा अभियान अंतर्गत येथील गर्ल्स हायस्कुलच्या प्रागंणात सुरु करण्यात आलेले फिजोओथेरपी केंद्र बंद पडले आहे. त्यामुळे अपंग विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून कोट्यवधी रुपयांचे साहित्य धूळखात आहेत.सर्वशिक्षा अभियानातंर्गत उपक्रम राबविण्यासाठी केंद्र शासनाकडून निधी मिळतो. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सर्वशिक्षा अभियानातंर्गत काही वर्षांपुर्वी सुरु केलेले फिजीओथेरपी केंद्र अचानक बंद केल्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. ज्या उद्देशाने फिजीओथेरपी केंद्र सुरु करण्यात आले मात्र कालातंराने ते बंद झाल्याने याचा फटका अपंग विद्यार्थ्यांना बसत आहे. अपंग विद्यार्थ्यांना या केंद्राचा माध्यमातून फिजीओथेरेपी करण्यासाठी तज्ञ डॉक़्टरांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली होती. मात्र हे तज्ञ डॉक्टर कुठे आहेत? याचा शोध शिक्षण विभागाने घेतला नाही. कोट्यवधी रुपयांच्या निधीतून सर्वशिक्षा अभियानतंर्गत साहित्य खरेदी करण्यात आले. हे साहित्य निकामी होईपर्यंत यंत्रणा सुस्तावली असल्याचा आरोप शहर काँग्रेस कमेटीचे ब्लॉक क्र. २ चे अध्यक्ष अभय ढोबळे यांनी केला आहे. गर्ल्स हायस्कुलच्या प्रागंणात सुरु करण्यात आलेल्या फिजीओथेरेपी केंद्रात अद्ययावत यंत्र सामुग्री होती. या केंद्रात जिल्हाभरातून अपंग मुले यायची. परंतु हे केंद्र बंद झाल्याने गरीब, सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी फिजीओथेरेपीसाठी कुठे जावे, हा खरा प्रश्न आहे. कोट्यवधी रुपयांची साहित्य ही एका खोलीत धूळखात आहेत. यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.