शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

अपघातग्रस्ताच्या विव्हळण्याचे फोटोसेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 10:26 PM

मोबाइल आणि इंटरनेटच्या युगात माणुसकी पूर्णत: संपली का, असे विचारण्याची वेळ गुरुवारच्या घटनेने पुन्हा एकदा आली. ६२ वर्षीय दुचाकीस्वाराचा एसटीच्या धडकेत पाय पूर्णत: चिरडला गेला. त्यास मदत न करता बसमधील अनेक प्रवासी आणि रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी त्या वृद्धाची, त्याच्या अपघातग्रस्त पायाचे मोबाइलद्वारे छायाचित्र काढले.

ठळक मुद्देमाणुसकी संपली? : एसटीच्या धडकेत वृद्धाचा पाय निकामी

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मोबाइल आणि इंटरनेटच्या युगात माणुसकी पूर्णत: संपली का, असे विचारण्याची वेळ गुरुवारच्या घटनेने पुन्हा एकदा आली. ६२ वर्षीय दुचाकीस्वाराचा एसटीच्या धडकेत पाय पूर्णत: चिरडला गेला. त्यास मदत न करता बसमधील अनेक प्रवासी आणि रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी त्या वृद्धाची, त्याच्या अपघातग्रस्त पायाचे मोबाइलद्वारे छायाचित्र काढले.गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास परतवाडा-धारणी मार्गावरील बिहाली नर्सरीजवळ चांदूरबाजार-भांडुम एसटीची दुचाकीला धडक बसली. यात ठुनू धिकार (६२, रा. जारिदा) यांच्या पायावरून चाक गेल्याने त्यांना रस्त्यावरून उठणे शक्य होत नव्हते. अपघात होताच एसटीमधील प्रवासी निघून गेले. चालक-वाहक रुग्णवाहिका व अन्य बसची व्यवस्था करतो म्हणून घटनास्थळावरून चालते झाले. अन्य कुणीही १५ किमीवरील परतवाडा शहरात आणण्याची तसदी घेतली नाही.दोन तास रस्त्यावर पडूनगुरुवारी सायंकाळी ४ वाजता अपघात झाल्यानंतर त्याच रस्त्याने परतवाडा शहरातील विजय मिश्रा नामक सामाजिक कार्यकर्ता घटांग येथे जात होते. त्यांना हा प्रकार निदर्शनास येताच रस्त्याने जाणाºया वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणीच थांबले नाही. अशात एसटी बसचे चालक-वाहक रुग्णवाहिका पाठवतो म्हणून चालते झाले. जखमीला मदत मिळाली असावी, असे समजून विजय मिश्रा तेथून निघून गेले. मात्र, दोन तासानंतर परत जात असताना त्यांना ठुनू धिकार हे तेथेच जखमी अवस्थेत पडून दिसले.एक पाय निकामीठुनू धिकार यांच्यावर आता खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात चिरडल्याने त्यांचा एक पाय कापण्यात आला असल्याची माहिती सुदामा मासागोले या त्यांच्या जावयाने दिली. शासनातर्फे अपघाती व्यक्तीस मदत व रुग्णालयात पोहचविल्यास पोलिसांतर्फे कुठल्याच प्रकारची कारवाई होणार नसल्याच्या जाहिराती केल्या जातात. तरीसुद्धा शासकीय रुग्णवाहिका वरिष्ठांच्या दबावाखाली थांबत नाहीत. सामान्य नागरिक अपघात पाहून काढता पाय घेतात.