शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

नागठाणा येथील श्री अतिशय पार्श्वोदय तीर्थ येथे पावन वर्षायोग

By admin | Updated: July 16, 2016 20:02 IST

मुनीश्री सुवीरसागरजी महाराज यांचा पावन वर्षायोग (चातुर्मास) कार्यक्रम सुरू झाला असून शनिवारी दुपारी ४ वाजता तीर्थक्षेत्रावर प्रवेश झाला

ऑनलाइन लोकमत -
मुनिश्री १०८ सुवीरसागरजी महाराज यांचे आगमन 
वरुड, दि. 16 - सातपुड्याच्या कुशीत चुडामणी नदीतीरी प्राचीन भगवान पार्श्वप्रभू यांचे मंदिर आहे. येथे मुनीश्री सुवीरसागरजी महाराज यांचा पावन वर्षायोग (चातुर्मास) कार्यक्रम सुरू झाला असून शनिवारी दुपारी ४ वाजता तीर्थक्षेत्रावर प्रवेश झाला. त्यांच्या उपस्थिती जैन बांधवांनी वृक्षारोपण केले. यावेळी शेकडो जैन बांधवांची उपस्थिती होती. 
 
सातपुडा पर्वतात चुडामणीच्या काठावर मध्यप्रदेश महाराष्ट्र सीमेवरील वरुड तालुक्यातील श्रीक्षेत्र नागठाणा येथे श्री अतिशय पार्श्वोदय तीर्थ असून प्राचीन भगवान पार्श्वप्रभू यांचे मंदिर आहे. पहिल्यांदा मुनीश्री १०८ सुवीरसागरजी महाराज यांचे पावन वर्षायोग (चातुर्मास) कार्यक्रमाला प्रांरभ होत आहे. मुनीश्री १०८ सुवीरसागरजी महाराज यांचे पावन तीर्थक्षेत्रावर शनिवारी दुपारी ४ वाजता आगमन झाले. १० हजार चौरस फूट क्षेत्रावर सन्मती अतिथी भवनाचे बांधकाम सुरू आहे. गुरुपोर्णिमेनिमित्त १९ जुलैला सकाळी विशेष गुरुपूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. २४ जुलैला मांगलिक कार्यक्रम होणार असून यामध्ये सकाळी ८ वाजता अभिषेक, पूजन, १० वाजता आहारचर्या, ११ वाजता ध्वजारोहण, मंगलाचरण, सकाळी साडेअकरा वाजता कलश स्थापना विधी आणि दुपारी २ वाजता वात्सल्य भोजनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी विधानाचार्य पंडित संजय सरस चिचोली, पंडित संदीप भैय्या नागपूर, पंडित अजित शास्त्री रायपूर तसेच संगीतकरार सुवीर स्वर मंच चिंचोली उपस्थित राहून विवीध धार्मिक कार्यक्रम करणार आहे. या श्री अतिशय पार्श्वोदय तीर्थावर भाविकांनी उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ.अरविंद भागवतकर, कमलेश खडके, विवेक सोईतकर, अनूप शहा, जयचंद्र ठोले, प्र्रकाश मांडवगडे, प्रदीप आगरकर, अ‍ॅड. देशबंधू महात्मे, विनय शहा सहश्री अतिशय पार्श्वोदय तीर्थ समिती तसेच सुवीरसागर चातुर्मास समितीच्यावतीने केले आहे.