शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

मनाच्या स्थैर्यातून मिळतो अध्यात्माचा मार्ग

By admin | Updated: February 12, 2016 01:01 IST

धामणगाव रेल्वे : मन स्थिर असल्याशिवाय ध्यान प्राप्त होत नाही़ अन् अध्यात्माच्या मार्गाकरिता मन स्थिर होणे गरजेचे आहे,

धामणगाव रेल्वे : मन स्थिर असल्याशिवाय ध्यान प्राप्त होत नाही़ अन् अध्यात्माच्या मार्गाकरिता मन स्थिर होणे गरजेचे आहे, असे मत ब्रह्मचारी संत मंगेश महाराज यांनी व्यक्त केले़ धामणगाव शहरातील श्रीविहार कॉलनी राठीनगर येथील श्री साई सेवा प्रतिष्ठान ट्रस्टच्यावतीने इच्छापूर्ती महाबली पंचमुखी हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा समारोेहात कलश स्थापना कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. संतांच्या चरणावर मस्तक ठेवून दर्शन घेतल्याने सर्व दु:ख नाहिशी होतात़ संताचा महिमा संत जाणतो़ भक्ती केल्यामुळे भाविक दोषमुक्त होतात़ नामचिंतनात ताकद आहे़ भगवान परमात्मा सुखाचा सागर आणि संत महासागर आहे़ भगवान परमात्मा चिंतात साठवावा, असा मार्मिक सल्ला त्यांनी दिला़ यावेळी सुश्री अल्काश्री यांची उपस्थिती होती़शोभायात्रा अन् सार्इंचा जयघोषसाई मंदिरातून बुधवारी रात्री हनुमान मूर्तीचे नगरभ्रमण करण्यात आले़ राठी नगरातून संत बेंडोजी महाराज यांच्या रथात ही मूर्ती ठेवण्यात आली होती़ राठीनगर ते शास्त्री चौकापर्यंत फुलांनी रस्ते सजविण्यात आले होते़ महिला भाविकांनी इच्छापूर्ती महाबली पंचमुखी हनुमान मूर्तीचे पूजन करून दर्शन घेतले़ महिला भजन मंडळ, बॅण्डपथक व साईबाबांच्या जयघोषाने ही विद्यानगरी दुमदुमून गेली होती. पंचमुखी हनुमान मूर्तीच्या शोभायात्रेचे नगरात परिक्रमा काढण्यात आली. यावेळी चौकाचौकांत रांगोळी, तसेच शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी भाविकांनी मूर्तीचे पूजन करून आरती केली.यामध्ये भाविक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)