शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

मनाच्या स्थैर्यातून मिळतो अध्यात्माचा मार्ग

By admin | Updated: February 12, 2016 01:01 IST

धामणगाव रेल्वे : मन स्थिर असल्याशिवाय ध्यान प्राप्त होत नाही़ अन् अध्यात्माच्या मार्गाकरिता मन स्थिर होणे गरजेचे आहे,

धामणगाव रेल्वे : मन स्थिर असल्याशिवाय ध्यान प्राप्त होत नाही़ अन् अध्यात्माच्या मार्गाकरिता मन स्थिर होणे गरजेचे आहे, असे मत ब्रह्मचारी संत मंगेश महाराज यांनी व्यक्त केले़ धामणगाव शहरातील श्रीविहार कॉलनी राठीनगर येथील श्री साई सेवा प्रतिष्ठान ट्रस्टच्यावतीने इच्छापूर्ती महाबली पंचमुखी हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा समारोेहात कलश स्थापना कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. संतांच्या चरणावर मस्तक ठेवून दर्शन घेतल्याने सर्व दु:ख नाहिशी होतात़ संताचा महिमा संत जाणतो़ भक्ती केल्यामुळे भाविक दोषमुक्त होतात़ नामचिंतनात ताकद आहे़ भगवान परमात्मा सुखाचा सागर आणि संत महासागर आहे़ भगवान परमात्मा चिंतात साठवावा, असा मार्मिक सल्ला त्यांनी दिला़ यावेळी सुश्री अल्काश्री यांची उपस्थिती होती़शोभायात्रा अन् सार्इंचा जयघोषसाई मंदिरातून बुधवारी रात्री हनुमान मूर्तीचे नगरभ्रमण करण्यात आले़ राठी नगरातून संत बेंडोजी महाराज यांच्या रथात ही मूर्ती ठेवण्यात आली होती़ राठीनगर ते शास्त्री चौकापर्यंत फुलांनी रस्ते सजविण्यात आले होते़ महिला भाविकांनी इच्छापूर्ती महाबली पंचमुखी हनुमान मूर्तीचे पूजन करून दर्शन घेतले़ महिला भजन मंडळ, बॅण्डपथक व साईबाबांच्या जयघोषाने ही विद्यानगरी दुमदुमून गेली होती. पंचमुखी हनुमान मूर्तीच्या शोभायात्रेचे नगरात परिक्रमा काढण्यात आली. यावेळी चौकाचौकांत रांगोळी, तसेच शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी भाविकांनी मूर्तीचे पूजन करून आरती केली.यामध्ये भाविक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)