शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

समाजविकासाचा मार्ग सत्तेच्या खुर्चीतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 22:48 IST

कोणत्याही समाजाचा विकास करायचा असेल, तर त्यासाठी सत्ता आवश्यक व महत्त्वाचे घटक आहे. सत्तेशिवाय समाजविकास शक्य नाही. म्हणून समाज विकासाचा मार्गच सत्तेतून जातो, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण बनसोड यांनी केले. ते माळी समाजाचे सामाजिक चिंतन शिबिरात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

ठळक मुद्देश्रीकृष्ण बनसोड : माळी समाज चिंतन शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोणत्याही समाजाचा विकास करायचा असेल, तर त्यासाठी सत्ता आवश्यक व महत्त्वाचे घटक आहे. सत्तेशिवाय समाजविकास शक्य नाही. म्हणून समाज विकासाचा मार्गच सत्तेतून जातो, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण बनसोड यांनी केले. ते माळी समाजाचे सामाजिक चिंतन शिबिरात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.भारतीय माळी समाज युवा संघटनेच्यावतीने स्थानिक जावरकर मॅरेज हॉलमध्ये माळी समाज राजकीय, सामाजिक चिंतन शिबिर सोमवारी पार पडले. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने शिबिराची सुरुवात झाली. प्रास्ताविक डी.एस. यावतकर यांनी केले.युवा उद्योजक नंदकिशोर वाठ, हर्षद जावरकर, सचिन राऊत, निखिल टेंभरे, सूरज मेहरे, सुधीर घुमटकर, ज्योतिबा मेहरे, सुमीत यावले, ओमप्रकाश मालधुरे, प्रदीप निमकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रवीण उमक, सुनील देशमुख, सुयोग यावले, करण डहाके, शुभम तिखे, प्रणव बनसोड, श्रीकांत लांडे, रोशन खैरे, किशोर कळस्कर, निखिल चर्जन, दर्शन काळे, अजिंक्य बघाडे, भावेश श्रीखंडे, आकोलकर, ढाकूलकर, आचरकाटे, कुणाल उमक आदी उपस्थित होते.

टॅग्स :Amravatiअमरावती