शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

पानपिंपरी उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:13 IST

उपासमारीची पाळी : विभागीय स्तरावरील समिती केव्हा होणार? अंजनगाव सुर्जी : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अमरावती, अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये ...

उपासमारीची पाळी : विभागीय स्तरावरील समिती केव्हा होणार?

अंजनगाव सुर्जी : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अमरावती, अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये साठ-सत्तर वर्षांपासून परंपरागत पद्धतीने पान पिपरी, मुसळी या वनौषधी पिकाची लागवड केली जाते. मात्र, अनुदान न मिळाल्याने येथील पानपिंपरी उत्पादक हवालदिल झाला आहे.

दरवर्षी पानपिंपरी अनुदानासंबंधी प्रस्ताव हे कृषी विभागाकडे सादर करण्यात येतात. त्यानुसार सन २०१८-१९ चे प्रस्ताव शेतकऱ्यांकडून सादर झाले असताना राज्याच्या कृषी विभागाने वरिष्ठ स्तरावर अनुदान निधीची मागणी केली नाही. केंद्र शासनाकडून ९ हजार ९५८ हेक्टर क्षेत्रावर वनौषधी लागवड मंजुरीसाठी २१ कोटी २४ लाख रुपये निधीसुद्धा उपलब्ध करून दिला. मात्र, राज्य शासनाकडून २०१८-१९ साठी अनुदान मागणी अहवालच पाठविला नसल्यामुळे पानपिंपरी उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. याला जबाबदार कोण, हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

दरम्यान, या पिकावर दरवर्षी येणारी संकटे व त्यातील जाचक अटींवर तोडगा काढण्यासाठी विभागीय स्तरावर एक समिती नेमण्याचे आदेशित करण्यात आले होते. परंतु, मागील प्रलंबित अनुदान मिळालेले नसताना, पाच महिन्यांत समितीसुद्धा नेमली गेली नाही.

----------