शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

संत्रा महोत्सवाचे आयोजन राज्याच्या कानाकोप-यात व्हावे- सुभाष देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 20:51 IST

वरूड (अमरावती) : संत्रा महोत्सव केवळ विदर्भातच न घेता राज्याच्या कानाकोप-यात भरवावा. यातून शेतक-यांचे आर्थिक हित जोपासून संत्र्याला सुगीचे दिवस येतील.

- संजय खासबागेवरूड (अमरावती) : संत्रा महोत्सव केवळ विदर्भातच न घेता राज्याच्या कानाकोप-यात भरवावा. यातून शेतक-यांचे आर्थिक हित जोपासून संत्र्याला सुगीचे दिवस येतील. या आयोजनासाठी ज्या संस्था पुढे येतील त्यांना मदत केली जाईल, असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.वरूड येथे आयोजित कृषी विकास परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार अनिल बोंडे, मुलताईचे(म.प्र.) आमदार चंद्रशेखर देशमुख, नगराध्यक्ष स्वाती आंडे, रुपेश मांडवे, जि.प.सदस्य संजय घुलक्षे, सारंग खोडस्कर, अनिल डबरासे, अमरावतीचे उपवनसंरक्षक हेमंत मीना, कमलाकर देशमुख, सैयद सलीम अहमद, योगेश थोरात उपस्थित होते. कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील शेतीच्या समस्या समजून घेऊन किमान एक वर्षे ग्रामीण भागात सेवा देण्याचे आवाहन ना. देशमुख यांनी केले. समारोपीय कार्यक्रमात आ. बोंडे म्हणाले, चार भिंतीच्या आड लपलेले तंत्रज्ञान शेतक-यांना मिळण्यासाठी कृषी विकास परिषदेचे आयोजन आहे. यातून उत्पन्न वाढीसाठी मदत होईल. अपूर्ण सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे. शेतक-यांना वीज मिळावी, यासाठी गव्हानकुंड येथे २५ मेगावॅटचा वीजप्रकल्प कार्यान्वित होणार आहे. या कृषी विकास परिषदेला शेतक-यांचा मोठा प्रतिसाद लाभला.