शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

संत्रा महोत्सवाचे आयोजन राज्याच्या कानाकोप-यात व्हावे- सुभाष देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 20:51 IST

वरूड (अमरावती) : संत्रा महोत्सव केवळ विदर्भातच न घेता राज्याच्या कानाकोप-यात भरवावा. यातून शेतक-यांचे आर्थिक हित जोपासून संत्र्याला सुगीचे दिवस येतील.

- संजय खासबागेवरूड (अमरावती) : संत्रा महोत्सव केवळ विदर्भातच न घेता राज्याच्या कानाकोप-यात भरवावा. यातून शेतक-यांचे आर्थिक हित जोपासून संत्र्याला सुगीचे दिवस येतील. या आयोजनासाठी ज्या संस्था पुढे येतील त्यांना मदत केली जाईल, असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.वरूड येथे आयोजित कृषी विकास परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार अनिल बोंडे, मुलताईचे(म.प्र.) आमदार चंद्रशेखर देशमुख, नगराध्यक्ष स्वाती आंडे, रुपेश मांडवे, जि.प.सदस्य संजय घुलक्षे, सारंग खोडस्कर, अनिल डबरासे, अमरावतीचे उपवनसंरक्षक हेमंत मीना, कमलाकर देशमुख, सैयद सलीम अहमद, योगेश थोरात उपस्थित होते. कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील शेतीच्या समस्या समजून घेऊन किमान एक वर्षे ग्रामीण भागात सेवा देण्याचे आवाहन ना. देशमुख यांनी केले. समारोपीय कार्यक्रमात आ. बोंडे म्हणाले, चार भिंतीच्या आड लपलेले तंत्रज्ञान शेतक-यांना मिळण्यासाठी कृषी विकास परिषदेचे आयोजन आहे. यातून उत्पन्न वाढीसाठी मदत होईल. अपूर्ण सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे. शेतक-यांना वीज मिळावी, यासाठी गव्हानकुंड येथे २५ मेगावॅटचा वीजप्रकल्प कार्यान्वित होणार आहे. या कृषी विकास परिषदेला शेतक-यांचा मोठा प्रतिसाद लाभला.