शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

राज्यातील व्याघ्र प्रकल्पांना ‘अनलॉक’चे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:11 IST

अमरावती : राज्यातील व्याघ्र प्रकल्प ‘अनलॉक’ होणार आहे. त्यामुळे गत दीड वर्षापासून संरक्षित क्षेत्रात निसर्ग पर्यटन बंद होते. मात्र, ...

अमरावती : राज्यातील व्याघ्र प्रकल्प ‘अनलॉक’ होणार आहे. त्यामुळे गत दीड वर्षापासून संरक्षित क्षेत्रात निसर्ग पर्यटन बंद होते. मात्र, आता २५ जूनपासून सुरू करण्याचे आदेश गुरुवारी देण्यात आले आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटनाचा मार्ग सुकर झाला आहे. गत कही महिन्यांपासून पर्यटक, निसर्गप्रेमींना जंगल सफारीची प्रतीक्षा होती. तथापि, कोविड १९ च्या नियमांचे पालन करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करून ३० जूनपर्यंत व्याघ्र प्रकल्प ‘अनलॉक होणार आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात २५ जूनपासून निसर्ग पर्यटनास प्रारंभ होत आहे. पर्यटकांची थर्मल स्कॅनिंग करणे, प्रकल्पात प्रवेशाच्यावेळी फूट ऑपरेटेड सॅनिटायझर तसेच हॅन्डवॉश करणे बंधनकारक राहणार आहे. ज्या ठिकाणी पर्यटकांचा वारंवार संपर्क येताे, ते ठिकाणदेखील सॅनिटाइझ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी दिली आहे.